क्रिकेटच्या बॅटने मारल्याने श्वानाचा मृत्यू !

येथील घोडबंदर येथील फियामा रेसिडेन्सी येथे गोकुळ थोरे (वय ३५ वर्षे) यांनी भटक्या श्वानाच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने (चेंडूफळीने) मारल्याने श्वानाचा मृत्यू झाला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘समस्त हिंदूंना ‘सनातन संस्थे’च्या या सखोल मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे. योग्य परीक्षण आणि उपाययोजना या दृष्टीने समस्त हिंदू पुष्कळ अपेक्षेने संस्थेकडे पहातील.’

वर्तमान कलियुगातील अनेक संतांनी पूर्वीच्या संतांप्रमाणे आध्यात्मिक स्तरावर लिखाण न करता मानसिक स्तरावरील लिखाण करण्यामागील कारण !

प्राथमिक स्तरावरील साधकाच्या मानसिक आणि बौद्धिक अडचणी दूर झाल्याने त्याची थोडीफार उन्नती होऊन तो साधक किंवा शिष्य या टप्प्यापर्यंत जातो. शिष्याची पातळी गाठल्यावर त्याच्या जीवनात ‘मोक्षगुरु’ येतात.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ‘संगीत’ आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation (टीप) पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘पीपीटी’ पाहून ‘संगीत कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करता येते’, हे माझ्या लक्षात आले.’

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्याप्रती अत्यंत कृतज्ञताभाव असलेले खानापूर, जिल्हा बेळगाव येथील श्री. पुंडलिक पाटील !

‘अंतरी असलेला खरा कृतज्ञतेचा भाव जागृत रहाण्यासाठी स्थळ आणि काळ यांची मर्यादा नसते, तसेच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृती करणेही किती महत्त्वाचे आहे !’,

ज्ञानेश्वरीच्या रूपात ज्ञानदेव अजरामर झाले ।

ज्याप्रमाणे काळोख नष्ट होतो इवल्याशा ज्योतीने । त्याप्रमाणे अज्ञान नष्ट झाले ज्ञानेश्वरीच्या ज्ञानतेजाने । जिज्ञासू तृप्त झाले ज्ञानेश्वरीच्या अमृतपानाने । मराठी साहित्य समृद्ध झाले ज्ञानेश्वरीतील ज्ञानाने ।।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’च्या वेळी साधकाला सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

गुरूंच्या सान्निध्यात १० सहस्र साधकांच्या समवेत साजरा झालेला हा सोहळा, म्हणजे सनातनचा एक कुंभमेळाच होता. या सोहळ्याच्या वेळी सर्व साधक चैतन्यात न्हाऊन निघाले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महालय श्राद्ध केल्याच्या रात्री स्वप्नात मृत वडील आणि आतेभाऊ प्रसन्न दिसणे

‘५.१०.२०२३ या दिवशी श्री गुरूंच्या कृपेने मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महालय श्राद्ध करण्याची संधी मिळाली.

ठाणे येथे रखवालदाराने ५२ लाख रुपयांचे तांदूळ पळवले !

धसई येथील ५२ लाख रुपयांचे २ सहस्र क्विंटल तांदूळ तेथील रखवालदार अच्युत वाळकोळी याने पळवले. २० दिवसांपूर्वी गुन्हा नोंदवूनही अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

पितृपक्षात अतृप्त लिंगदेहांनी साधिकेच्या माध्यमातून रज-तमयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा पूर्ण करणे, तर नवरात्रीत दैवीतत्त्वाच्या परिणामामुळे साधिकेला सात्त्विक फळे खाण्याची इच्छा होणे

नवरात्रीत २ – ३ दिवस फळे खाऊन झाल्यावर मला हा पालट प्रकर्षाने जाणवला. तेव्हा वातावरणावर पितरांचा, तसेच ‘पितृपक्षानंतर लगेच देवीतत्त्वाचा झालेला परिणाम जीवसृष्टीवर कसा परिणाम करतो ?