मंदिरांत चोर्‍या कोण करतात, हे ओळखा !

मडिकेरी (कर्नाटक) येथील कोटे मारियम्मा मंदिराचे दार तोडून अल्ताब अली आणि मीर हुसेन या आसाममधील चोरट्यांनी दानपेटी फोडून २ लाख ५० सहस्र रुपये रोख रक्कम….

संपादकीय : भारताला श्रीकृष्णनीती हवी !

मध्यप्रदेश शासनाने शाळा-महाविद्यालयांमध्ये जन्माष्टमी साजरी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे सर्वच राज्यांनी अनुकरण करावे !

साष्टांग दंडवत !

भारताचा विजय झाल्यानंतर श्रीजेश यांनी गोलपोस्टला साष्टांग दंडवत घालून नमस्कार केला. सर्वांसाठी हा भावूक क्षण होता आणि याच वेळी श्रीजेश यांनी या कृतीतून भारतीय संस्कृतीतून झालेले संस्कार सर्वांना दाखवून दिले.

आध्यात्मिकतेचा अभाव वाढत असल्याचे लक्षण !

हिंदु धर्मावरून कधी भांडत बसू नका. धर्मासंबंधीचे सारे कलह आणि वादविवाद केवळ हेच दर्शवतात की, अशा लोकांच्या ठायी आध्यात्मिकतेचा अभाव आहे.

काय साधले पंतप्रधान मोदी यांच्या युक्रेन दौर्‍याने ?

रशिया-युक्रेन संघर्षात चीनने उघडपणे रशियाची बाजू उचलून धरली आहे. याचा परिणाम युरोप-चीन संबंधांवर झाला आहे. तसे आता भारताविषयी घडणार नाही.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ यांची महानता

७२७ वर्षांनंतरही संत ज्ञानेश्वर आजही ताजे टवटवीत वाटतात.संत ज्ञानदेवांचे आर्त आपल्या मनी प्रकाशले पाहिजे’, हीच प्रार्थना संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या चरणी करूया.

बांगलादेशामधील हिंदूंची स्थिती आणि त्यांच्या संरक्षणासाठी भारताने उचलावयाची पावले !

भारतातील तथाकथित पुरोगामी, निधर्मीवादी, मानवतावादी, बांगलादेशात होणार्‍या हिंदु-बौद्ध हत्याकांडाविषयी गप्प का ?