Rajnath Singh On Doda Encounter : आतंकवाद संपवण्यासाठी भारतीय सैन्य कटीबद्ध ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

भारतीय सैनिक जिवावर उदार होऊन देशाचे रक्षण करतच आहेत; मात्र आणखी किती सैनिकांनी बलीदान दिल्यावर भारत आक्रमक भूमिका घेऊन आतंकवाद्यांचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवणार ?, हा जनतेला पडलेला प्रश्‍न आहे !

J&k Terrorists : काश्मीर खोर्‍यात घुसले आहेत ६० प्रशिक्षित आतंकवादी ! – माजी अधिकारी मेजर जनरल पी.के. सेहगल

जिहादी आतंकवादी काश्मीरमध्ये गेली ३ दशके घुसखोरी करून हिंसाचार करत आहेत आणि भारत त्यांना रोखू शकत नाही, हे लज्जास्पद !

India Russia Relation : (म्हणे) ‘भारताने रशियाशी असलेले संबंध वापरून युक्रेन युद्ध थांबवावे !’ – अमेरिका

युक्रेनने नाटोमध्ये जाण्याची इच्छा रहित केली की, रशिया युद्ध लगेच थांबवेल, त्यामुळे अमेरिकेने प्रथम युक्रेनला सल्ला द्यावा, असे भारताने अमेरिकेला सांगितले पाहिजे !

Diljit Dosanjh : भारतीय गायक दिलजीत दोसांझ यांना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ‘पंजाबी गायक’ म्हटल्यावरून भाजपची टीका !

जस्ट्रिन ट्रूडो शीख आणि खलिस्तानी यांच्या मतांसाठी त्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत, हेच यावरून लक्षात येते !

SCO Jaishankar : आतंकवाद हे जगासमोरील सर्वांत मोठे आव्हान ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर

गेल्या ७५ वर्षांत भारताने आतंकवादाचा संपूर्ण बीमोड केला असता, तर आज भारताला ‘आतंकवाद असाच संपवायचा असतो’, असे जगाला छातीठोकपणे सांगता आले असते !

Jd Vance : रिपब्लिकन पक्षाकडून जेडी वेन्स यांना उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी !

वेन्स यांची पत्नी आहे भारतीय !

Mukesh Sahani Father Murder : बिहारमध्ये ‘विकासशील इंसान पार्टी’च्या अध्यक्षांच्या वडिलांची हत्या !

बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

Maulana Tauqeer Raza : २३ हिंदु तरुण आणि तरुणी यांचे धर्मांतर करून त्यांचे मुसलमानांशी लग्न लावणार !

हिंदूबहुल भारतात अल्पसंख्यांक समाजाचा एक धार्मिक नेता उघडपणे हिंदूंचे धर्मांतर करणार असल्याचे सांगतो आणि त्याच्याविरुद्ध काहीही कारवाई होत नाही, हे सरकार आणि १०० कोटी हिंदू यांना लज्जास्पद !

गोवा : ‘किलबिल’ पुस्तकात ‘मराठी’ शब्दाचे ‘स्पेलिंग’ चुकले !

जेव्हा अशा ढोबळ चुका रहातात, तेव्हा पुस्तक निर्मिती समिती आणि मुद्रितशोधन करणारे तज्ञ यांना उत्तरदायी ठरवून समितीतून काढून टाकले पाहिजे, असे सर्वसामान्य लोकांना वाटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !

Jihadi Terrorism in Doda Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ४ सैनिक आणि एक पोलीस यांना वीरमरण !

काश्मीरमधील या आतंकवादामागे कोण आहे ?, हे ठाऊक असूनही भारतीय शासनकर्त्यांमध्ये त्याचा समूळ नाश करण्याची इच्छाशक्ती नाही, हेच पुनःपुन्हा अशा घटनांवरून समोर येत रहाते. हे भारताला लज्जास्पद !