
अस्ताना (कझाकस्तान) – येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (‘एस्.सी.ओ.) परिषदेच्या प्रमुखांच्या २४ व्या बैठकीविषयी बोलतांना भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर म्हणाले की, ‘आतंकवाद हे जगासमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. आतंकवादामुळे जागतिक आणि प्रादेशिक शांतता धोक्यात आली आहे. आतंकवादासारख्या गुन्ह्यांचे सूत्रधार आणि वित्तपुरवठादार यांना शोधून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ आतंकवाद, फुटीरतावाद आणि कट्टरतावाद यांविरुद्ध लढण्यास प्राधान्य देईल.’ या परिषदेला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हेही उपस्थित होते.
संपादकीय भूमिकागेल्या ७५ वर्षांत भारताने आतंकवादाचा संपूर्ण बीमोड केला असता, तर आज भारताला ‘आतंकवाद असाच संपवायचा असतो’, असे जगाला छातीठोकपणे सांगता आले असते ! |
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी
अमेरिकेसमवेत झालेल्या करारातून इराणची माघार !
US Indians Deportation : अमेरिका १८ सहस्र भारतीय नागरिकांना देशाबाहेर काढणार !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !