धारवाड (कर्नाटक) येथे गोतस्करी रोखणार्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांकडून आक्रमण
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे राज्य असल्याने अशा घटना घडत आहेत, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे !
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे राज्य असल्याने अशा घटना घडत आहेत, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे !
बकरी ईदच्या वेळी बकर्याचा बळी दिला जात असतांना गोहत्या का केली जाते ? याचे उत्तर मुसलमानांचे धार्मिक नेते, राजकीय नेते का देत नाहीत ?
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुर्बानी देण्यास अनुमती दिलेला उच्च न्यायालयाचा आदेश हा याचिकर्त्यांच्या खासगी जागेपुरताच म्हणजे ‘गट क्रमांक १९’साठी आणि तोही बंदीस्त जागेपुरताच लागू आहे.
हिंदू एकत्र आले, तर हिंदु राष्ट्र होईल; पण आता तसे होईल, असे वाटत नाही. या वेळी निवडणुकीत जर भाजपने ४०० पेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या, तर भारत हिंदु राष्ट्र घोषित झाले असते.
हजरत निजामुद्दीन येथे असलेली बेकायदेशीर मशीद आणि मदरसा सरकारी भूमीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या आहेत. या दोघांना पाडण्यात येणार आहेत.
हिंदुद्वेष नसानसांत भिनलेले धर्मांध मुसलमान ! हिंदूंवर होणार्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधात त्यांनी जोरदार आवाज उठवला, तरच पोलीस कारवाई करतात, हे लक्षात घ्या !
मासिकाच्या मुखपृष्ठावर लिहिले आहे, ‘भारतातील मूर्तीपूजकांना मारून टाका. त्यांचे पोट चाकूने कापून टाका. त्यांची मंदिरे, घरे, गाड्या, मालमत्ता आणि पिके यांना आग लावा. गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करा.
धर्मांतरबंदीचा कायदा करण्यात आला नाही, तर पुढेही धर्मांतर होत राहील आणि एके दिवशी हिंदु अल्पसंख्य होतील !
शहरातील मेट्रो चालकाविना, म्हणजेच स्वयंचलित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. जून महिन्याच्या शेवटपर्यंत देहलीतील मेट्रो पूर्णपणे स्वयंचलित करणार असल्याचे ‘दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन’कडून सांगण्यात आले.
पाकिस्तानात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतात. यामागे दारिद्य्र असल्याचे बोलले जाते; परंतु दारिद्य्र भारतातही आहेच, तरी अशा घटना येथे घडत असल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे अशा घटनांमागे पाकिस्तान्यांची धार्मिक विचारसरणीच कारणीभूत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये !