|

मंडला (मध्यप्रदेश) – येथील भैसवाही गावात प्रशासनाने धाड घालून १५० गायींची सुटका केली. या गायींना गोतस्करी करून गोहत्येसाठी आणण्यात आले होते. तसेच येथील ११ घरांमधून गोमांसही जप्त करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने बुलडोझरद्वारे ही सर्व बेकायदेशीर ११ घरे पाडून टाकली. ही घरे सरकारी भूमीवर बांधण्यात आली होती. (हे प्रशासनाला आधी ठाऊक नव्हते का ? प्रशासन घरे बांधली जाईपर्यंत झोपले होते का ? – संपादक)
Why does no Mu$lim religious leader or Political leader give an answer to the question ?
https://t.co/RFCiRFYqiM— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 18, 2024
या संपूर्ण प्रकरणात एकूण ११ गुन्हे नोंदवण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली, तर उर्वरित पळून गेले. या गावात यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती; मात्र इतकी मोठी कारवाई पहिल्यांदाच करण्यात आली.
संपादकीय भूमिका
|
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
नवीन घाटांची कामे जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा आदेश
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh