डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारू इच्छितो ! – इराण

इराकची राजधानी बगदादमध्ये वर्ष २०२० मध्ये अमेरिकेच्या ड्रोन आक्रमणामध्ये इराणी सैन्य कमांडर कासिम सुलेमानी याचा मृत्यू झाल्याच्या काही दिवसांनंतर जेव्हा इराणने अमेरिकेच्या नेतृत्वातील सैन्यावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले, तेव्हा बिचार्‍या सैनिकांना मारण्याचा हेतू नव्हता.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने लांजा (जि. रत्नागिरी) येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदानमासाचे पालन !

शंभूराजांना झालेल्या वेदनांची जाण तरुणांना व्हावी, यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बलिदानमास पाळला जातो. ‘बलिदानमास पाळल्यामुळे हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांविषयी तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे.

(म्हणे) ‘भारताने भूकंपग्रस्ततुर्कीयेला केलेले साहाय्य हा दिखाऊपणा !’ – भुकेकंगाल झालेल्या पाकिस्तानातील नागरिकाची भारतविरोधी गरळओक !

ज्या देशातील ३ वर्षांच्या मुलांनाही भारताविषयी विष पाजून ‘हिंदु कुत्ता’ म्हणण्याचे त्यांच्यावर संस्कार केले जातात, तेथील नागरिकांकडून भारतद्वेष सोडून अन्य कोणती अपेक्षा करणार ?

शाळेत संतश्री आसारामजी बापू यांची आरती : ५ शिक्षकांचे स्थानांतर

शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये ‘मातृ-पितृ पूजन दिन’ साजरा करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार या शाळेत हा दिन आयोजित करण्यात आला होता. त्यात आसारामजी बापू यांचीही आरती करण्यात आली.

साम्यवाद हा शब्द पुढे पृथ्वीवरून नाहीसा होण्याचे कारण

‘साम्यवाद’ या शब्दाला अनुसरून कुठेही ‘साम्य का नसते ?’, यासंदर्भातही साम्यवाद्यांना जिज्ञासा नसते; म्हणून मुळातील कारणे, उदा. प्रारब्ध, वाईट शक्तींचा त्रास, साधना इत्यादी त्यांना कळत नाही. त्यामुळे ही कारणे दूर करण्यास ते साहाय्य कसे करू शकतील ? म्हणूनच लवकरच ‘साम्यवाद’ हा शब्द पृथ्वीवरून नाहीसा होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

शमीमा आणि सादिया !

आतंकवाद्यांच्या मानवाधिकारांविषयी चर्चा करतांना त्यांनी केलेल्या कारवायांमध्ये ठार झालेल्या लोकांच्या कुटुंबियांच्याही मानवाधिकारांविषयी बोलायला हवे. मुळात मानवाधिकारांच्या नावाखाली आतंकवाद्यांसाठी गळा काढणार्‍यांना सर्व प्रथम वठणीवर आणायला हवे.

आदर्श शिक्षापद्धत हवी !

गुन्हेगार मोकाट, तर सामान्य जनता जीव मुठीत धरून जगत आहे. हेच दृश्य सर्वत्र बघायला मिळत आहे. हे दृश्य पालटण्यासाठी छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक !

अशांवर कठोर कारवाई करा !

‘खलिस्तानची भावना कायम रहाणार आहे. तुम्ही ती दाबू शकत नाही. आम्ही कधीही हिंसेचा मार्ग अवलंबणार नाही’, असे विधान ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याने केले आहे.