पाकिस्तानने अणूबाँब विकणे जगासाठी धोकादायक !

पैसे उभे करण्यासाठी पाकिस्तान त्यांच्याकडील अणूबाँब आणि अण्वस्त्रे विक्री करू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. पाकिस्तान त्याची अण्वस्त्रे ही मुसलमान राष्ट्रे किंवा आतंकवादी संघटना यांना विकू शकेल.

स्वातंत्र्यवीर सावरकर : अशिलासाठी (भारतमातेसाठी) जन्मठेप भोगणारा अधिवक्ता !

आज शनिवार, २५ फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा (तिथीनुसार) ‘आत्मार्पणदिन’ (स्मृतीदिन) आहे. त्या निमित्ताने…

मुसलमान बंदीवानांनी हिंदू बंदीवानांना त्रास देण्याच्या क्लृप्तीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेले प्रत्युत्तर !

सावरकर यांनी म्हटले, ‘‘बंधूंनो, आपला हिंदु धर्म पुष्कळच शक्तीशाली आहे. तो सर्वकाही पचवू शकतो. हिंदु धर्माने हूण आणि शक यांना सुद्धा संपूर्णपणे पचवले आहे. त्याच्यासमोर मुसलमानांच्या हातचे पाणी आणि अन्न यांची काय गोष्ट ! आम्ही पूर्ण मुसलमानाला जरी खाल्ले, तरीही हिंदु म्हणूनच राहू.’

शी जिनपिंग : चीनला युद्धाच्या खाईत लोटू शकणारे ‘द रेड एम्परर’ !

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कारकीर्द अतीमहत्त्वाकांक्षा असलेली आणि अन्य देशांच्या कुरापती काढणारी आहे. यामध्ये भूमी आणि सागरी विस्तारवादाचाही समावेश आहे. ‘साम्यवादी राजवटीच्या शताब्दीला, म्हणजे वर्ष २०४९ पर्यंत चीनला जागतिक महासत्ता बनवणे’, हे शी जिनपिंग यांचे स्वप्न आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाच्या युद्धसज्जतेच्या संदर्भातील द्रष्टेपण !

‘शस्त्रबळ वाढवा, प्रसंगी ब्रिटीश सैन्यात शिरूनही युद्धशास्त्र शिकून घ्या’, अशी शिकवण सावरकर यांनी लेखणीने आणि वाणीने सतत दिली.

नम्र, प्रेमळ आणि तळमळीने सेवा करणारे वेळापूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री. रोहन गायकवाड (वय २० वर्षे) !

‘गुरुदेवांच्या कृपेमुळे मागील काही मास मला सोलापूर येथील सनातनच्या सेवाकेंद्रात राहून सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी सेवेअंतर्गत माझा रोहनदादाशी (श्री. रोहन गायकवाड यांच्याशी) संपर्क असायचा. तेव्हा मला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘व्यष्टी आणि समष्टी साधनेचे महत्त्व’ याविषयी देवाने सुचवलेली सूत्रे

गुरुदेवांनी सांगितलेल्या सूत्रांप्रमाणे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपल्याला ईश्वराच्या चरणांपर्यंत लवकर पोेचता येईल अन् त्यांचे मन जिंकता येऊन आपल्यावर अखंड गुरुकृपा होईल.

कोल्हापूर येथील कणेरी मठ ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ या उपक्रमातून पंचमहाभूतांविषयी जनजागृती करत असणे आणि अशीच जागृती सनातन संस्था तिच्या ‘भक्तीसत्संगां’तून साधकांमध्ये करत असणे 

सध्या पचमहाभूतांचे महत्त्व लोकांपर्यंत पोचवणे किती महत्त्वाचे आहे ! संतांनाच हे कळू शकते. पंचमहाभूतांचे जीवनातील महत्त्व, तसेच त्यांतील देवत्व ओळखून मानवाने त्यांचा आदर केला पाहिजे, तरच त्यांचा सर्वांगीण उत्कर्ष होऊ शकतो !

रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार आणि रामभक्त पू. सदानंद भस्मे महाराज यांचा देहत्याग !

येथील कीर्तनकार आणि रामभक्त सदानंद भस्मे महाराज यांनी २२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी वयाच्या ८२ व्या वर्षी शिवानंद कुटीर येथे देहत्याग केला.

रामनाथी आश्रमातील युवा शिबिरात सहभागी होण्याविषयी कोल्हापूर येथील कु. संजना कुराडे हिला आलेल्या अनुभूती !

मी पुष्कळ शरणागतीने प्रार्थना केली. त्यानंतर बाबांमधील नकारात्मकता न्यून झाल्याचे मला जाणवले आणि गुरुकृपेने त्यांनी मला शिबिराला जाण्यासाठी अनुमती दिली. त्याच क्षणी माझी भावजागृती झाली.