अशांवर कठोर कारवाई करा !

फलक प्रसिद्धीकरता

‘खलिस्तानची भावना कायम रहाणार आहे. तुम्ही ती दाबू शकत नाही. आम्ही कधीही हिंसेचा मार्ग अवलंबणार नाही’, असे विधान ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याने केले आहे.