अधिकाधिक वैद्यवनांची निर्मिती होणे आवश्यक ! – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी
पूर्वीच्या काळी विविध कामांसाठी देववन, ग्रामवन, राजावन आणि वैद्यवन अशा वनांची निर्मिती होत होती. आताच्या काळातही आयुर्वेदिक वनस्पतींच्या निर्माणासाठी अधिकाधिक वैद्यवनांची निर्मिती होणे आवश्यक आहे.