कर्नाटकात ४ मुलांची आई असणार्‍या हिंदु महिलेने पळून जाऊन केला मुसलमानाशी विवाह !

हिंदु तरुणी किंवा महिला यांना जाळ्यात ओढण्यासाठी धर्मांध वशीकरणाचा वापर करतात’, ‘या प्रकरणामध्येही त्याचा वापर झाला का ?’, याची चौकशी होणे आवश्यक !

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आवश्यकता ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

‘तुमच्या हिंदु राष्ट्राची कल्पना काय आहे. यात मुसलमान, शीख, ख्रिस्ती असतील का ?’ या प्रश्‍नाच्या उत्तरात धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, आमचे लक्ष्य ‘रामराज्य स्थापन करणे’, हे आहे.

भारत देश महान झाला पाहिजे, हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वप्न पूर्ण करणे आपले दायित्व ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

भारत हा महान देश व्हावा, हे स्वप्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाहिले होते. ते आजही अपूर्ण राहिले आहे. ते पूर्ण करण्याचे दायित्व आपले आहे.

अंदमान-निकोबारमधील २१ बेटांना ‘परमवीर चक्र’ मिळवलेल्या सैनिकांची नावे !

केंद्रशासनाकडून अंदमान-निकोबारमधील २१ बेटांना ‘परमवीर चक्र’ मिळवलेल्या सैनिक आणि सैन्याधिकारी यांची नावे देण्यात आली आहेत.

दारूबंदी असणार्‍या बिहारमध्ये पुन्हा विषारी दारूमुळे ३ जणांचा मृत्यू !

बिहारमधील दारूबंदी एक फार्स ठरला आहे, हे सातत्याने विषारी दारूमुळे मरणार्‍या लोकांच्या घटनांवरून स्पष्ट होते ! याला उत्तरदायी असणार्‍यावर कोण आणि कशा प्रकारे कारवाई करणार ?

पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांकडून हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना ठार मारण्याच्या धमक्या !

पंजाबमध्ये हिंदु अल्पसंख्यांक असल्याचा परिणाम लक्षात घ्या ! हिंदू संपूर्ण देशातून या स्थितीला पोचण्यापूर्वीच हिंदु राष्ट्र स्थापन करा !

संपूर्ण पाकिस्तानमध्ये वीजपुरवठा खंडित !  

हिवाळ्यात पाकिस्तानामध्ये वीजनिर्मिती ‘युनिट्स’ बंद ठेवले जातात. जेव्हा यंत्रणा चालू करण्यात आली, तेव्हा व्होल्टेजवर दबाव आला. त्यामुळे एकामागून एक असा यंत्रणेत बिघाड होत गेला.

महाराष्ट्राचे राज्यपालपद सोडण्याची भगतसिंह कोश्यारी यांची इच्छा

महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीर यांच्या महान भूमीचा राज्यसेवक होण्याचा बहुमान मिळणे, हे माझ्यासाठी अहोभाग्य होते.

झारखंड आणि बंगाल राज्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांच्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड आणि बंगाल या राज्यांमध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात आले. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

(म्हणे) ‘सोमनाथ मंदिर तोडून गझनी याने कोणतीही चूक केली नाही !’ – मौलाना महंमद साजिद रशिदी, ऑल इंडिया इमाम असोसिएशन

हिंदूबहुल भारतात राहून हिंदूंच्या मंदिराविषयी अशा प्रकारचे विधान करण्याचे धाडस होते, हेच हिंदूंना लज्जास्पद आहे ! पाकमध्येच नव्हे, तर भारतातही अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाविषयी कुणी विधान केले, तर काय होते, हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे !