कोलकाता (बंगाल) – भारत हा महान देश व्हावा, हे स्वप्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाहिले होते. ते आजही अपूर्ण राहिले आहे. ते पूर्ण करण्याचे दायित्व आपले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले. नेताजी बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
नेताजी सुभाष चंद्र बोस का जीवन वैभवशाली भारत के निर्माण के लिए कष्ट सहने, तपस्या करने और पूर्ण समर्पण का आदर्श उदाहरण है. – डॉ. मोहन भागवत जी#ParakramDiwas #JayatuNetaji@DrMohanBhagwat pic.twitter.com/KYsx6BMIcx
— Rampal verma (@Rampalverma160) January 23, 2023