‘हलाल शो इंडिया’ला अनुमती देऊन जनतेचा रोष ओढवून घेऊ नका !

मुंबईवरील ‘२६/११’ च्या आतंकवादी आक्रमणातील आरोपींचे खटले लढण्यासाठी अर्थपुरवठा करणारी ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ ही संघटना हलाल उत्पादनांतून पैसा कमवत आहे.

लुधियाना (पंजाब) येथे ५ हिंदु नेत्यांना पोलिसांकडून ‘बुलेट प्रूफ जॅकेट’ !

यातून हेच स्पष्ट होते की, पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती फारच वाईट आहे. याकडे आता केंद्र सरकारने गांभीर्याने पहात लक्ष घातले पाहिजे !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंद

हिंदूंच्या संघटनांनी केलेल्या विरोधानंतर कारवाई !

म्हैसुरू येथेे अन्वेषण विभागाच्या माजी अधिकार्‍याची हत्या

जिहादविषयी लिहिले होते पुस्तक
सरकारने याविषयी चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडले पाहिजे !

बिहारमध्ये भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

भाजपचे स्थानिक नेते संजीव मिश्रा यांची अज्ञातांनी त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली. आरोपी दुचाकी वाहनावरून आले होते. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हिंदूंची मंदिरे पाडून मशिदी उभारण्याच्या चुका सुधारण्याचा विचार व्हायला हवा !

बाबरीप्रमाणे (बाबरी ढाच्याप्रमाणे) देशात अनेक प्रकरणे आहेत. त्यांवर वेळीच उपाय काढला नाही, तर ही मोठी समस्या बनेल. देशात अनेक मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारण्यात आल्या आहेत.

श्रीलंकेच्या नौदलाकडून १५ भारतीय मासेमार्‍यांना अटक

भारतीय मासेमार्‍यांना नेहमीच सागरी सीमेचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अशा प्रकारे अटक केली जाते, यासाठी भारत सरकारने या मासेकार्‍यांना भारतीय सीमा लक्षात येण्यासाठी उपाय काढणे आवश्यक आहे !

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

. . . पण देशात किती कोटी मानव सुखाने राहू शकतील, त्यांना पुरेसे अन्न-पाणी मिळेल, याचा विचार न करणार्‍या आतापर्यंतच्या सरकारांमुळे देशाची लोकसंख्या स्वातंत्र्याच्या वेळी ३५ कोटी होती. ती आता १३५ कोटींहून अधिक झाली आहे. हे सर्व सुधारण्यासाठी आता हिंदु राष्ट्र हाच पर्याय आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथे हलाल प्रमाणपत्र देणार्‍या इस्लामिक संस्थांकडून आतंकवाद्यांशी संबंधित संघटनांना अर्थपुरवठा !

भारतातील हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संघटनांविषयी प्रश्नचिन्ह ! ‘हलाल शो इंडिया’ला अनुमती देतांना, पोलीस आणि प्रशासन यांना गांभीर्याने विचार करावा लागणार !