मुंबई येथे महापालिकेचा अधिकारी असल्याचे सांगत चोरीचा प्रयत्न करणार्‍याला अटक !

कायदा-सुव्यवस्थेचा धाकच नसल्याचे हे लक्षण !

भिवंडी येथे कोट्यवधी रुपयांचा पानमसाला आणि तंबाखू यांचा साठा जप्त !

भिवंडी येथील अंबाडी-भिवंडी रस्त्यावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे विभागाने कारवाई केली. त्यात १ कोटी ८ लाख ९७ सहस्र ५२० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू आणि पानमसाला यांचा साठा जप्त केला आहे.

महाराष्ट्रात लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करावा ! – वारकर्‍यांची एकमुखाने मागणी

आळंदी येथील भव्य १६ वे वारकरी महाअधिवेशन

कार्ला (पुणे) येथील श्री एकवीरादेवीच्या मंदिराच्या परिसरात मुसलमानांकडून हलाल मांसांची विक्री !

हिंदूंनो, देवस्थानांचे पावित्र्य टिकवण्यासाठी संघटित होऊन सनदशीर मार्गाने आवाज उठवा !

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतराचे प्रयत्न हाणून पाडणे आवश्यक ! – कुरु थाई, उपाध्यक्ष, बालसंसाधन आणि विकास संस्था, अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेशमधील काही वृत्तपत्रे ख्रिस्ती मिशनरी आणि काही राजकीय पक्ष यांचे मुखपत्र बनली आहेत. हिंदु संस्कृती नष्ट करण्यासाठी त्यांचे षड्यंत्र आहे, ते हाणून पाडले पाहिजे.   

समान नागरी कायद्याची आवश्यकता का ?

भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे झाली. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव चालू आहे. कायदे केवळ हिंदू आणि अन्य पंथीय यांनी पाळावेत; पण धर्मांधांना सवलती मिळतील. हे घटनेला धरून आहे का ?

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. मधुरा तरकसबंद आणि कु. मयुरा तरकसबंद या बहिणी या पिढीतील एक आहे !

दोघीही ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग नियमित पहातात आणि त्यात सांगितलेल्या कृती लगेच करण्याचा प्रयत्न करतात, उदा. त्यांनी नियोजन आणि गुणसंवर्धन यांची सारणी बनवली आहे.

हिंदु असल्याचे सांगून अंसारीचा हिंदु मुलीवर बलात्कार

प्रतिदिन हिंदु महिला आणि युवती या लव्ह जिहादला बळी पडत असतांनाही सरकारी यंत्रणा लव्ह जिहाद रोखण्यासाठी काहीही करत नाही, हे लक्षात घ्या !

हिंदु तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार करणार्‍या नजीबुद्दीनला अटक

क्रूर आणि वासनांध धर्मांध ! अशांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !