नराधम ‘लव्ह जिहादीं’ना तात्काळ फासावर लटकवा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, धुळे

‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, अशी मागणीही येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आली.

खेर्डी ग्रामपंचायत कार्यालयात धर्मांधांनी लावले टिपू सुलतानचे छायाचित्र !

ग्रामस्थांचा विरोध होऊनही ग्रामपंचायत निष्क्रीय !

आर्थिक मंदी असल्याने चारचाकी, शीतकपाट (फ्रीज) खरेदी करू नका ! – अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची चेतावणी

अब्जाधीश जेफ बेझोस यांनी ग्राहकांना त्यांची रोकड सुरक्षित ठेवण्याचा आणि सुट्टीच्या काळात अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला दिला आहे.

हिंगोली येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या हिंदु तरुणीवर धर्मांधाकडून धर्मांतराचा दबाव !

तरुणीच्या तक्रारीवरून साजीद पठाण पोलिसांच्या कह्यात !

‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोघा विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद

भारतातील अशा पाकप्रेमींना आता कठोर शिक्षा करणारा कायदा करणेच आवश्यक !

दमोह (मध्यप्रदेश) येथे दलित हिंदु दांपत्याला धर्मांतरासाठी पाद्य्राने दिले १ लाख २० सहस्र रुपये !

यावरून ख्रिस्ती मिशनरी गरीब आणि दलित हिंदूंचे कशा प्रकारे धर्मांतर करतात, हे स्पष्ट होते ! याविषयी तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी तोंड उघडणार नाहीत !

भटकी कुत्री सांभाळतांना इतरांना त्रास होऊ नये ! – सर्वोच्च न्यायालय

मुळात भटक्या कुत्र्यांमुळे सर्वांनाच त्रास होतो, हे स्पष्ट आहे. देशात प्रतिदिन पाळीव असो कि भटकी कुत्री, ती अनेक लोकांना चावे घेत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाय काढण्याची आवश्यकता आहे !

बांगलादेशमध्ये आतंकवाद्यांकडून शिवलिंगाची तोडफोड

लालमोनिरहाट सदर उपजिल्ह्यामध्ये तिस्ता बाजार परिसरातील शिवमंदिरावर आतंकवाद्यांनी आक्रमण केले.

विद्यार्थीनीवर बलात्कार करणार्‍या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या रूहाब मेमन या माजी पदाधिकार्‍याला अटक

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

हिंदु धर्मशास्त्रानुसार (धार्मिक पद्धतीने) विवाहविधी केल्यामुळे वधूवरांना झालेले आध्यात्मिक स्तरावरील लाभ

विवाहासाठी इच्छुक असणार्‍या स्त्रीपुरुषांनी हिंदु धर्मशास्त्रानुसारच विवाह करावा; कारण असा विवाहच व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर लाभदायक ठरतो.