५१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली किर्लोस्‍करवाडी (सांगली) येथील चि. ऋषिता रणजित खोत (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य)  चालवणारी पिढी ! चि. ऋषिता रणजित खोत या पिढीतील आहेत !

अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या मौलवीला अटक

अशा वासनांधांना कठोर शिक्षा करण्याची मागणी मुसलमान संघटना आणि त्यांचे नेते कधी करत नाहीत, हे लक्षात घ्या !

देहलीतील हिंदु पुजार्‍यांची दयनीय स्थिती दर्शवणारा चित्रपट प्रदर्शित

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांच्याच पुजार्‍यांवर अशी स्थिती ओढावणे आणि त्यातही त्यावर प्रकाश टाकण्यासाठी माहितीपट काढावा लागणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !

धुळे शहरातील ३ सहस्र ३०० हिंदु कुटुंबांच्या भूमीवर वक्फ बोर्डाने सांगितला हक्क !

हिंदूंनो, तुमची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार असलेला ‘वक्फ कायदा’ रहित होण्यासाठी आतातरी प्रयत्न करा !

एन्.डी.टी.व्ही.चे पत्रकार नसीम अहमद मंदिरातील कार्यक्रमात सहभागी झाल्याने धर्मांधांचा विरोध

हिंदूंच्या मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजन केलेले धर्मांध मुसलमानांना चालते; मात्र एखाद्या मुसलमानाने हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला, तर त्यांना चालत नाही ! या दुटप्पीपणाविषयी निधर्मीवादी राजकीय पक्ष आणि नेते तोंड उघडतील का ?

केरळच्या इस्लामी संस्थेत शिकवली जातात गीता आणि उपनिषदे !

धर्मांध मुसलमानांनी आता या इस्लामी संस्थेच्या स्तुत्य अभ्यासक्रमावर आगपाखड करायला आरंभ केल्यास आश्चर्य वाटू नये !

उदयपूर-अहमदाबाद रेल्वे रुळावर स्फोट : दारुगोळाही आढळला

उदयपूर-अहमदाबाद रेल्वेमार्ग स्फोटकांद्वारे उडवून देण्यात आला. या स्फोटामुळे रुळ दुभंगले गेले. येथे दारुगोळाही सापडला आहे. विशेष म्हणजे स्फोटाच्या ४ घंटे पूर्वी या रुळावरून एक रेल्वे गाडी गेली होती. ‘स्फोटाचा आवाज फार मोठा होता’, असे स्थानिकांनी सांगितले.

बडनेरा येथे ‘लव्ह जिहाद’प्रकरणी २ धर्मांधांना अटक

अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

परकीय आक्रमणांमुळे आयुर्वेदाचा प्रसार थांबला ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

आता आयुर्वेदाला पुन्हा मान्यता मिळत आहे. आयुर्वेदाचा प्रसार करण्याची वेळ आली आहे. आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

हिंदु समाज धर्मांतरासाठी कधीही कुणावर बळजोरी करत नाही ! – आमदार नीतेश राणे, भाजप

एखाद्या हिंदु युवकाने मुसलमान युवतीशी लग्न केल्यावर धर्मांतरासाठी तिच्यावर बळजोरी केल्याचे एकतरी उदाहरण अबू आझमी यांनी दाखवावे.