आर्णी (जिल्हा यवतमाळ) येथे लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करण्यासाठी मोर्चा !

देहली येथील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या विरोधात येथील हिंदु संघटनांनी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्च्यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, हिंदु जनजागृती समितीसमवेत संघटनांचे शेकडो स्त्री-पुरुष सहभागी झाले होते.

‘एम्.आय.एम्.’ पक्षाच्या वतीने मिरज शहरात टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योत मिरवणूक !

एम्.आय.एम्.’ पक्षाच्या वतीने मिरज शहरात टिपू सुलतानच्या जयंतीच्या निमित्ताने क्रांतीज्योत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीस जैलाब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेंद्र थोरात, तसेच अन्य उपस्थित होते.

कोंढव्यातील (पुणे) अवैधपणे गोमांस विकणार्‍या दुकानांवर कारवाई करून गोहत्या बंद कराव्यात ! – गोरक्षकांचे पोलिसांना निवेदन

कोंढव्यात गेल्या २ मासांपासून गोमांस विक्रीचा व्यवसाय वेगाने वाढत आहे. फलटण, बारामती, इंदापूर, भिगवण, दौंड या ग्रामीण भागांत गायी आणि बैल यांची कत्तल केली जाते आणि पुण्यातील कोंढवा सारख्या मुसलमानबहुल भागांतील दुकानांत गोमांस मोठ्या प्रमाणात पाठवले जात आहे,…

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या निवेदनानंतर तासगाव (जिल्हा सांगली) येथील टिपू सुलतानच्या जयंतीचा कार्यक्रम रहित !

तासगाव येथे आयोजित केलेला टिपू सुलतानच्या जयंतीचा कार्यक्रम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने पोलिसांना दिलेल्या निवेदनानंतर रहित करण्यात आला.

तहसीलदार कार्यालयाने छत्तीसगड वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला !

वक्फ कायद्याच्या तरतुदी आणि त्या माध्यमातून वक्फ बोर्डाला मिळालेले अमर्याद अधिकार पहाता हिंदूंनी बेसावध राहून चालणार नाही. हिंदूंनी अल्पसंतुष्ट न रहाता हा ‘वक्फ कायदा’ रहित होईपर्यंत वैध मार्गाने संघटित लढा चालू ठेवायला हवा !

प्रेमळ आणि देवाची आवड असणारी महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची रत्नागिरी येथील कु. दूर्वा गौरांग आगाशे (वय ६ वर्षे

समाजातील कार्यक्रमाला किंवा कुणाच्या वाढदिवसाला जाऊन घरी आल्यावर तिला आध्यात्मिक त्रास होतो. ती पुष्कळ रडते आणि चिडचिड करते. तिची दृष्ट काढल्यानंतर ती रडायची थांबते.

मायणी (जिल्हा सातारा) येथे हिंदुद्वेष्ट्या टिपू सुलतानची जयंती साजरी  

हिंदूंचा नरसंहार करणार्‍या टिपूची जयंती महाराष्ट्रात साजरी होणे, हे पोलीस आणि प्रशासन यांच्यासाठी लज्जास्पद !

६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर यांनी दिलेले व्यष्टी साधनेविषयी अमूल्य दृष्टीकोन !

‘शारीरिक अडचणींमुळे व्यष्टी साधना झाली नाही’, असे सांगणे, म्हणजे सहानुभूती मिळवणे, तसेच सवलत घेणे आहे.

मुंबईमध्ये गोवरमुळे १० जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या २०८ !

शहरात गोवरच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये गोवरमुळे १० जणांचा मृत्यू झाला असून रुग्णांची संख्या २०८ वर पोचली आहे.

पू. रमानंद गौडा यांनी मार्गदर्शनाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना केलेल्या भावपूर्ण प्रार्थना आणि शरणागत स्थितीत व्यक्त केलेली कृतज्ञता !

मी जर तुम्हाला धरले असते, तर माझा हात कधीच निसटला असता; परंतु आज तुम्ही माझा हात धरला असल्याने मला जिवंत राहून साधना करणे शक्य होत आहे गुरुदेवा !