कार्तिक शुक्ल चतुर्दशी म्हणजे हरिहरांचे मीलन !

उत्तरेत वा दक्षिणेत शैव आणि वैष्णव यांची भांडणे असली तरी, भागवत धर्माने आणि वारकरी संप्रदायाने सर्व मतभेद मिटवले अन् संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम सांगतात, त्याप्रमाणे एकाच विठोबाला शिव आणि विष्णु यांच्या स्वरूपात पहाण्यास जनतेस शिकवले !

स्थिर राहून शांतपणे मृत्यूला सामोरे जाणारे कै. शिरीष देशमुख

२७.१०.२०२२ या दिवशी सकाळी ९.३५ वाजता श्री. शिरीष देशमुख यांचे देहावसान झाले. त्यानिमित्त साधकांना त्यांचे जाणवलेले वैशिष्ट्यपूर्ण गुण आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

ग्रहणकाळात उपवास करण्यासंबंधीच्या लेखातील सूर्यास्तानंतर पाणी न पिण्याविषयीच्या सूत्रासंबंधी स्पष्टीकरण

वेधकाळात विनाअन्न उपवास करत असतांना पाणी प्यायल्यास चालते. ८ नोव्हेंबरच्या सूर्यास्तापासून ग्रहण संपेपर्यंत, म्हणजे साधारण २० मिनिटांच्या काळात मात्र पाणीही पिऊ नये. त्यामुळे लेखात दिलेले सूत्र योग्य आहे.’

इतरांना निरपेक्षपणे साहाय्य करणारे आणि एकुलत्या एक मुलीला रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी पाठवणारे बारामती येथील श्री. अरविंद कल्याणकर आणि सौ. सुजाता कल्याणकर !

त्रिपुरारि पौर्णिमा या दिवशी श्री. अरविंद कल्याणकर आणि सौ. सुजाता कल्याणकर यांच्या विवाहाला २९ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्त रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या त्यांच्या मुलीला (वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर यांना) लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये दिली आहेत.

दीर्घ आणि दुर्धर आजारपणातील तीव्र त्रास अत्यंत सहनशीलतेने सोसणारी अन् सतत इतरांचा विचार करणारी वापी (गुजरात) येथील कै. (कु.) अंकिता राजेंद्र वाघ (वय २१ वर्षे) !

अंकिताच्या आजारपणात अनुभवलेली गुरुकृपा आणि तिच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती येथे दिल्या आहेत.

सलग दोन वर्षे त्रिपुरारि पौर्णिमेच्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन होणे

त्रिपुरारी पौर्णिमेला साधिकेला आलेली अनुभूति अणि अनुभवलेली भाव स्थिति