अमरनाथ यात्रेवर आक्रमण करण्यासाठी आलेले ३ आतंकवादी ठार
ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या समवेत श्रीनगर भागातील एक स्थानिक रहिवासी असलेला आतंकवादीही होता.
ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या समवेत श्रीनगर भागातील एक स्थानिक रहिवासी असलेला आतंकवादीही होता.
सर्वोच्च न्यायालयाचे पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात नागेशी येथील श्री नागेश महारुद्र देवस्थान समितीने विशेष गौरव केला.
इस्लामी बांगलादेशात असुरक्षित हिंदू ! ही स्थिती सुधारण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा !
कॅनडातील प्रसिद्ध इस्लामी विचारवंत आणि लेखत तारेक फतेह यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यात नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानावरून मुसलमानांकडून निदर्शने केली जात असल्याचे दिसत आहे.
‘गरिबीमुळे एखाद्या दलित कुटुंबाने आत्महत्या केली असती, तर आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी अश्रू ढाळले असते; मात्र येथे ब्राह्मणांनी आत्महत्या केल्यानेच सर्व मौन आहेत’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?
काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या संदर्भात भारताने काय करावे आणि काय करू नये, हे जर्मनीने भारताला सांगण्याच्या भानगडीत पडू नये, अशा शब्दांत भारताने जर्मनीच्या राजदूतांना सुनावले पाहिजे !
भारतात दंगलखोर मुसलमान हिंदूंवर आक्रमण करत असतांना विदेशातील इस्लामी नेते हिंदूंनाच उत्तरदायी ठरवून हिंदूंच्या विरोधात मुसलमानांना चिथावणी देत आहेत. या विरोधात भारत सरकारने संबंधित देशांवर अशांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी दबाव आणला पाहिजे !
पंतप्रधान कार्यालयाने या तक्रारीवर माहिती देण्याची सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना केली आहे. पिसुर्ले गावातून होणार्या अनधिकृत खनिज मालाच्या वाहतुकीला हनुमंत परब आणि इतर ग्रामस्थ यांनी विरोध दर्शवला होता.
अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार तेथील ४७ टक्के ख्रिस्ती चर्चमध्ये जात नाहीत. त्यामुळे ख्रिस्त्यांनी अन्य धर्मियांवर लक्ष केंद्रित केेले असून ते त्यांचे धर्मांतर करण्याचे काम चालू केले आहे. यामध्ये हिंदूंचे ‘ब्रेन वॉशिंग’ केले जाते.
हे त्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे सर्व पुरावे नष्ट करण्याचे षड्यंत्र असू शकते !