अनौरस मुलाचाही वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार ! – सर्वोच्च न्यायालय
केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रहित
केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रहित
अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार कमरेपर्यंत खोल खड्ड्यात उभे करून त्याच्यावर मरेपर्यंत दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
विस्तारवादी चीन त्याच्या अणवस्त्रशक्तीचा उपयोग भविष्यात भारताच्या विरोधात करील, हे जगजाहीर आहे. त्यामुळे भारताने आधीच सावध होऊन चीनला कूटनैतिक, व्यावसायिक आदी स्तरांवर च्युत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
अशा प्रकारच्या घटना देशात अनेक ठिकाणी घडल्या आहेत आणि घडत आहेत. यामुळे भौगोलिक लोकसंख्येतही पालट झाले आहेत, असे प्रतिपादन देहली उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना केले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, या सैनिकांना ‘अग्निवीर’ संबोधले जाणार आहे. त्यांच्यामुळे देशाची सुरक्षा सशक्त होईल.
‘गायीचे शेण हे उत्तम खत आहे’, हे भारतियांना सहस्रो वर्षांपासून ठाऊक आहे, ते कुवैतच्या शास्त्रज्ञांच्या आता लक्षात आले, हे गोहत्यांचे समर्थन करणारे, तसेच गोमांस भक्षण करणारे लक्षात घेतील का ?
दोन जागांवरून निवडणूक लढवण्यावरही बंदी घालण्याची मागणी
या प्रकल्पाला स्थानिक काही ग्रामस्थांचा विरोध होता. त्यांचा संभ्रम दूर करण्यासाठीच आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर हा प्रकल्प शक्यता वाढली आहे.
त्यामुळे आता १० लाख लोकांना सरकारची विविध खाती आणि मंत्रालये यांमध्ये काम मिळणार आहे.
यातून मानवाची निसर्गाविषयी असलेली असंवेदनशीलताच दिसून येते. अशा मनोवृत्तीमुळेच निसर्गही त्याचे रौद्ररूप दाखवल्याखेरीज रहात नाही, हे लक्षात घ्या !