हिंदुविरोधी घटनांना उत्तर देण्यासाठी हिंदूंना ‘कट्टर हिंदू’ व्हावे लागेल ! – डॉ. (सुश्री) वैदेही ताम्हण, संपादिका, ‘आफ्टरनून वॉईस’, मुंबई

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदूंच्या सुरक्षेविषयी विचारमंथन !

काश्मीरमध्ये मे मासात काश्मिरी मुसलमान तरुणांची आतंकवादी होण्याच्या संख्येत वाढ !

या वर्षातच सुरक्षादलांनी १०० आतंकवाद्यांना ठार केले, त्यांपैकी मे मासातच २८ आतंकवादी मारले गेले आहेत. त्यामुळे केवळ आतंकवाद्यांना ठार करून आतंकवाद संपणार नाही, तर तो जिहादसारख्या मूळ विचारांना नष्ट करूनच संपवावा लागणार !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे !

विविध क्षेत्रांतील असूनही हिंदुत्वनिष्ठांमध्ये दिसून आला धर्मबंधुत्वाचा भाव !

‘राहुल जैन’ उपाख्य वसीम खानचा उद्योगपती हिंदु महिलेशी लव्ह जिहाद !

वसीम तिला त्याच्या मेरठ येथील गावी घेऊन गेला. तेथे असतांना वसीमच्या भावानेही तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिला तो मुसलमान असल्याचे समजले.

हिंदुत्वनिष्ठांकडून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेच्या कार्याचा गौरव !

‘ऑल इंडिया लीगल एड फोरम’ तथा ‘अखिल भारतीय बार असोसिएशन’चे महासचिव अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी यांच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक आणि सनातन संस्थेच्या प्रवक्त्याचा सत्कार करण्यात आला.

केरळचे मुख्यमंत्री विजयन् यांच्या त्यागपत्राची मागणी करत काँग्रेसकडून विमानात घोषणाबाजी !

केरळमधील सोन्याच्या तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबावर आरोप केल्यापासून विजयन् यांना काँग्रेस अन् भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे.

अनौरस मुलाचाही वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार ! – सर्वोच्च न्यायालय

केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रहित

गायीवर बलात्कार करणार्‍या शाहबुद्दीन याला अटक

अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार कमरेपर्यंत खोल खड्ड्यात उभे करून त्याच्यावर मरेपर्यंत दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

चीन बनवत आहे ३०० नवीन ‘सायलो’ क्षेपणास्त्रे !

विस्तारवादी चीन त्याच्या अणवस्त्रशक्तीचा उपयोग भविष्यात भारताच्या विरोधात करील, हे जगजाहीर आहे. त्यामुळे भारताने आधीच सावध होऊन चीनला कूटनैतिक, व्यावसायिक आदी स्तरांवर च्युत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

द्वेषपूर्ण भाषणांच्या परिणामांतून काश्मीरमधील हिंदूंचे पलायन झाले ! – देहली उच्च न्यायालय

अशा प्रकारच्या घटना देशात अनेक ठिकाणी घडल्या आहेत आणि घडत आहेत. यामुळे भौगोलिक लोकसंख्येतही पालट झाले आहेत, असे प्रतिपादन देहली उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना केले.