काशी विश्‍वनाथ मंदिर परिसरात हनुमान चालीसाचे पठन करण्यास पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना केला मज्जाव !

मंदिर परिसरातील हनुमानाची मूर्ती विवादित नाही !

कतार, कुवैत, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया या देशांसह इस्लामी देशांच्या संघटनेचा विरोध

नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांवर केलेले कथित अवमानकारक विधानाचे प्रकरण
भारताने पाक आणि इस्लामी देशांच्या संघटनेला फटकारले !

आतंकवादी वलीउल्लाह याला फाशीची शिक्षा

१६ वर्षांनंतर न्याय मिळणे, हा पीडितांवर अन्यायच होय ! अशा घटनांमधील उत्तरदायींना तात्काळ शिक्षा मिळल्यास अशा घटना रोखण्यास साहाय्य होईल !

स्वत:शीच लग्न करण्याची पद्धत हिंदु धर्माच्या विरोधात ! – भाजपचा दावा

काँग्रेसचीही टीका !
गुजरातमधील युवती करणार स्वतःचीच लग्न !

उत्तरप्रदेश, बिहार यांसारखी ‘हिंदी’ भाषिक राज्ये मागासलेली !

अशी विधाने करून देशातील नागरिकांमध्ये फूट पाडू पहाणारे असे लोकप्रतिनिधी कधी जनतेला एकसंध राखतील का ? अशांवर कारवाई करण्याची मागणी जनतेने केली पाहिजे !

एका मासात दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्याच गड-दुर्गांची दुरवस्था होणे संतापजनक ! हिंदूंना प्रेरणा मिळू नये, यासाठी गड-दुर्गांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे का ?, याचीही चौकशी सरकारने केली पाहिजे !

आगरा येथे किरकोळ कारणावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यात दगडफेक !

हिंसाचार कोण चालू करते, हे जगजाहीर आहे. अशांच्या विरोधात वेळीच कठोर कारवाई होत नसल्याने वारंवार असे प्रकार घडतात !

नायजेरियात चर्चमध्ये झालेल्या आक्रमणात ५० हून अधिक ख्रिस्ती ठार

बंदूकधारी आक्रमणकर्त्यांनी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या ख्रिस्त्यांवर शस्त्रांद्वारे आक्रमण केले आणि त्यांच्यावर ग्रेनेड फेकले. यासह त्यांनी चर्चच्या इमारतीच्या बाहेर आणि आतील लोकांवर गोळ्या झाडल्या, अशी माहिती ओंडो राज्याचे पोलीस प्रवक्ते फनमिलायो इबुकुन ओदुनलामी यांनी दिली.

खलिस्तान समर्थकांची सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर तलवारी घेऊन घोषणाबाजी ‘

अशा देशद्रोही खलिस्तान समर्थकांना पकडून आजन्म कारागृहात डांबले पाहिजे, तरच इतरांवर याचा वचक बसेल !

शिखांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळवले, तरच देशावर शिखांचे राज्य येईल !

प्रत्येकालाच या देशावर त्यांच्या धर्माचे राज्य असायला हवे, असे स्वप्न पडत आहे. त्यामुळे हिंदूंनी त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लवकरात लवकर संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करावी !