कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वयंशिस्तीला सर्वाेच्च प्राधान्य द्यावे लागेल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल, तर स्वयंशिस्त पाळण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार रोखा ! 

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज पोलीस ठाणे आणि  प्रांत कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

आता बघू बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा कि सत्तेची लाचारी ! – आमदार नीतेश राणे, भाजप

संभाजीराजे यांचा स्वाभिमान महत्त्वाचा कि मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, असा प्रश्न नीतेश राणे यांनी शिवसेनेला केला आहे.

राममंदिराचा सर्व व्यय उचलण्याची एका उद्योगपतीची सिद्धता; मात्र सामान्यांचा निधी लागावा, ही आमची भूमिका ! – गोविंद देवगिरी महाराज, कोषाध्यक्ष

अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी हातभार लागावा, यासाठी अनेक जण पुढे येत आहेत.

राज्यशासनाच्या कारभाराला कंटाळूनच सुबोध जयस्वाल यांनी केंद्रशासनाकडे प्रतिनियुक्ती स्वीकारली ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

राज्यशासन पोलीस खात्याच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत आहे.-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजी नगर परिषदेने आराखडा करावा ! – पालकमंत्री सतेज पाटील

पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस कृती न करता किती दिवस बैठकींचा फार्स करणार ?

कोरोना योद्धयांचा ‘फिनिक्स फाऊंडेशन’च्या वतीने सत्कार

महाराष्ट्रातील विविध क्रीडा प्रकारांतील ४५ खेळाडू, ६ शिक्षक, १० प्रशिक्षक, तसेच मिरज येथील १० कोरोना योद्धे यांचा सत्कार.

बेंगळुरूमधील मुसलमानबहुल भागांतील रस्त्यांना मुसलमानांची नावे नकोत !

‘मुस्लिम लीग’ने हिंदू आणि मुसलमान यांच्यासाठी जशी वेगवेगळी मतदान सूची मागितली होती, तशी ही विचारसरणी आहे. हा धोकादायक विचार असून त्याचा निषेध झाला पाहिजे – भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या

कोटी कोटी प्रणाम !

• आज ब्रह्माकरमळी (गोवा) येथील सुप्रसिद्ध ब्रह्मोत्सव !
• कारिवडे (सिंधुदुर्ग) येथील भक्तवत्सल श्री कालिकादेवीचा आज जत्रोत्सव !

पाकमध्ये शेकडो धर्मांधांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत हिंदूंचे मंदिर उद्ध्वस्त करून जाळले !  

हिंदूंनो, पाकमधील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण होण्यासाठी भारतासह जगातील एकही देश पुढे येत नाही, हे लक्षात घ्या ! पाकच नव्हे, तर जगभरातील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी प्रथम भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणे आवश्यक !