
मुंबई, १ जानेवारी (वार्ता.) – काँग्रेसने सांगून टाकले, ‘संभाजीनगर’ होणार नाही. आता बघू बाळासाहेबांचा शब्द महत्तवाचा कि सत्तेची लाचारी. संभाजीराजे यांचा स्वाभिमान महत्त्वाचा कि मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, असा प्रश्न भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी शिवसेनेला केला आहे. औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
काँग्रेसने सांगून टाकले संभाजीनगर होणार नाही! आता बघू..
बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी!
संभाजी राजेंचा स्वाभिमान महत्वाचा की मुख्यमंत्री पदाची खुर्ची!!!
— nitesh rane (@NiteshNRane) December 31, 2020
याविषयी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याला काँग्रेसचा विरोध असल्याचे म्हटले आहे. यावरून आमदार नीतेश राणे यांनी वरील ‘ट्वीट’ केले आहे.
न्यायालयाच्या दंडात्मक कारवाईनंतरही छत्रपती शिवाजी पथावर मासेविक्री चालूच !
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !
Indian In UK Cabinet : ब्रिटनच्या मंत्रीमंडळात भारतीय वंशाचे कनिष्क नारायण आणि लिसा नंदी यांना स्थान
MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार