धर्मांध आतंकवाद्यांना वर्ष १९९३ प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट करायचे होते !

अटकेतील ६ आतंकवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

(म्हणे) ‘गेल्या २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते !’ – राहुल गांधी यांचा जावईशोध

असे आहे, तर म. गांधी यांना आदर्श मानणार्‍या काँग्रेसने गेली ७४ वर्षे हिंदूंचा द्वेष का केला ?

झारखंड येथे धर्मांतरित कुटुंबातील व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये पुरण्यास गावकर्‍यांचा विरोध !

ख्रिस्ती प्रचारक प्रलोभने दाखवून आणि फूस लावून आदिवासींचे धर्मांतर करतात. त्यामुळे प्रथा परंपरा पाळणारे मूळ आदिवासी आणि त्यांना तुच्छ लेखणारे धर्मांतरित आदिवासी यांच्यात संघर्ष निर्माण होणे, स्वाभाविक आहे.

कोरोना नियमांचे पालन करून चारधाम यात्रा प्रारंभ करा ! – उत्तराखंड उच्च न्यायालयाचा आदेश

उत्तराखंड उच्च न्यायालयाने कोरोना नियमावलीचे पालन करून चारधाम यात्रा चालू करण्याचा आदेश दिला आहे. जून मासामध्ये या यात्रेवर बंदी घालण्यात आली होती.

हिंदु राष्ट्राची मागणी करणे म्हणजे २ धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे नव्हे !

कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करणे, याचा अर्थ २ धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, असे होत नाही.

इंदूर येथे ‘अनिवार्य’ संस्थेने बसवलेल्या श्री गणेशमूर्तीच्या हातात ‘सॅनिटरी नॅपकीन’ ठेवून महिलांमध्ये जागृती करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

हिंदूंना आतापर्यंत हिंदूंच्या संघटना, धार्मिक संघटना, धर्मगुरु आदींनी धर्मशिक्षण न दिल्याचाचा हा परिणाम आहे. अन्य धर्मियांना धर्मशिक्षण मिळत असल्याने ते कधीही स्वतःच्या श्रद्धास्थानांचा अवमान करत नाहीत उलट कुणी प्रयत्न केला, तर थेट कायदा हातात घेतात !

इंदूर (मध्यप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठांनी पबमधील ‘फॅशन शो’ बंद पाडला !

जे हिंदुत्वनिष्ठांना दिसते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना का दिसत नाही ? कि पोलीस आंधळे आहेत ?

युगानुयुगे परिपूर्ण असलेली संस्कृत भाषा

‘युगानुयुगे संस्कृत व्याकरण तेच आहे. त्याच्यात कुणीच काहीच पालट केलेला नाही. याचे कारण ते पहिल्यापासून परिपूर्ण आहे. याउलट जगातील सर्वच भाषांतील व्याकरण पालटत असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

राष्ट्रीय स्तरावरील महिला खो-खो खेळाडूवर बलात्काराचा प्रयत्न फसल्यावर धर्मांधाकडून तिची हत्या

अशा वासनांधांवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे

साम्यवाद्यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या आणि अन्य सहस्रो लोकांच्या केलेल्या निर्घृण हत्यांविषयी स्वतःला पुरोगामी म्हणवणारे आवाज का उठवत नाहीत ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

‘गौरी लंकेश प्रकरण – वास्तव आणि विपर्यास’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !