अमेरिकेतील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पुढाकाराने तेथील राज्ये ऑक्टोबर ‘हिंदु वारसा मास’ म्हणून साजरा करणार !
जागतिक स्तरावरील हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी पुढे सरसावलेल्या निधर्मी, पुरो(अधो)गामी, साम्यवादी चमूला चपराक !
जागतिक स्तरावरील हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी पुढे सरसावलेल्या निधर्मी, पुरो(अधो)गामी, साम्यवादी चमूला चपराक !
केंद्रीय माहिती आयोगाचे आयुक्त असून ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत पुस्तकाचे लेखक उदय माहूरकर !
बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी कायदे अपुरे ठरत आहेत; कारण आरोपींना तात्काळ आणि कठोर शिक्षा होत नाही, हे लक्षात घ्या ! जोपर्यंत फाशीची शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत !
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा प्रकारचे अयोग्य कृत्य करतात आणि मंदिरांचे पावित्र्य अन् महत्त्व न्यून करतात, हे लक्षात घ्या !
यांपैकी ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर उर्वरितांचा शोध घेतला जात आहे.
केवळ संयुक्त राष्ट्रेच नव्हे, तर जागतिक समुदायालाही पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची स्थिती ठाऊक आहे; मात्र कुणीही त्यांचे साहाय्य करायला पुढे येत नाही, हे लक्षात घ्या !
‘बंद’ पाळणे म्हणजे देशाची अब्जावधी रुपयांची हानी करणे होय ! ‘बंद’चे आवाहन करणार्या अशा संघटना आणि त्यांना समर्थन देणारे राजकीय पक्ष यांच्यावर देशाची हानी केल्यासाठी बंदीच घातली पाहिजे !
धर्मांधांचे हे ‘भूमी जिहाद’चे षड्यंत्र असून त्या माध्यमातून निकटच्या भविष्यात त्यांचा हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांवर आक्रमण करण्याचा कट असू शकतो, ही शक्यता नाकारता येणार नाही ! असे होऊ नये, यासाठी हिंदूसंघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
भारत सरकारनेही अशी सूचना नागरिकांना दिली पाहिजे !
जर असे आहे, तर भारतातील मुसलमानांनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मुक्त करण्याला विरोध का केला ? भगवान श्रीरामाप्रमाणेच भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव हेही सार्या जगाचे आहेत, तर त्यांच्या काशी आणि मथुरा येथील मंदिरांची जागा मुसलमान हिंदूंना का सोपवत नाहीत ?