अटकेतील ६ आतंकवाद्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत जिहादी आतंकवाद नष्ट न केल्याचा परिणाम ! हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक

नवी देहली – धर्मांध आतंकवाद्यांना वर्ष १९९३ प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट करायचे होते, अशी धक्कादायक माहिती देहली पोलिसांच्या विशेष पथकाने नुकत्याच अटक केलेल्या ६ आतंकवाद्यांच्या चौकशीतून उघड झाली. जान महंमद अली महंमद शेख उपाख्य समीर (वय ४७ वर्षे), उस्मान (वय २२ वर्षे), मूलचंद (वय ४७ वर्षे), झिशान कामर (वय २८ वर्षे), महंमद अबू बकर (वय २३ वर्षे) आणि महंमद आमिर जावेद (वय ३१ वर्षे) अशी अटक केलेल्या या ६ आतंकवाद्यांची नावे आहेत. यांतील जान महंमद अली महंमद शेख हा मुंबईच्या धारावी येथील रहिवासी आहे. तो मुंबई सेंट्रलवरून देहलीला रेल्वेने जात असतांना त्याला कोटा येथून अटक करण्यात आली. बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी या आतंकवाद्यांनी आणलेले दीड किलो स्फोटकेही पोलिसांनी जप्त केली आहेत. या आतंकवाद्यांच्या अटकेमुळे घातपाताचा मोठा कट उधळला गेला आहे.
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !