संतवीर बंडातात्या कराडकर यांना दिसता क्षणी कह्यात घेण्याचे पुणे ग्रामीण पोलिसांना आदेश !
पायी वारीला जाण्यासाठी महाराष्ट्रातील वारकर्यांना ३ जुलै या दिवशी आळंदी येथे येण्याचे आवाहन संतवीर बंडातात्या कराडकर यांनी केले होते.
पायी वारीला जाण्यासाठी महाराष्ट्रातील वारकर्यांना ३ जुलै या दिवशी आळंदी येथे येण्याचे आवाहन संतवीर बंडातात्या कराडकर यांनी केले होते.
महाराष्ट्र सहकारी बँकेमध्ये २५ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन नंतर परत न करता बुडवले आहे. तसेच नंतर अल्प मुल्यामध्ये साखर कारखान्यांची विक्री करण्यात आली आहे.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांतील शासनकर्त्यांकडून देशाच्या एका छोट्याशा भागातील आतंकवादही संपवू न शकणे, हे त्यांना लज्जास्पद ! हा आतंकवाद संपवण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
पायी वारीला जाण्यासाठी महाराष्ट्रातील वारकर्यांना ३ जुलै या दिवशी आळंदी येथे येण्याचे आवाहन करणार्या संतवीर बंडातात्या कराडकर यांना दिसताच क्षणी कह्यात घेण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत.
‘१०२ व्या घटना दुरुस्तीनंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाला आरक्षण देण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींनाच, पर्यायाने केंद्र सरकारलाच आहे’, हा ५ सदस्यीय घटनापिठाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने १ जुलै या दिवशी पुन्हा अधोरेखित केला.
उद्या पाकिस्तान तालिबानच्या साहाय्याने भारतावर आक्रमण करण्यापूर्वीच भारताने तालिबान आणि पाक नावाची डोकेदुखी कायमची संपवली पाहिजे !
गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता असतांना त्याच्या आमदाराकडून असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
ड्रोनने जर उच्चायुक्तालयावर बॉम्बस्फोट घडवला असता, तर भारताने केवळ निषेधच व्यक्त केला असता का ? असा प्रश्न उपस्थित होतो !
आम्ही ‘मेरिटाईम कमांड’ आणि ‘एअर डिफेन्स कमांड’ स्थापन करत आहोत, अशी माहिती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ते अरुण कुमार गुप्ता यांनी एका संशोधनाच्या आधारे ‘गंगाजलाच्या माध्यमातून कोरोनावर उपचार करणे शक्य आहे’, असा दावा केला आहे.