जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री ! – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने अंमलबजावणी संचानालयाने (ईडी) अजित पवार यांच्या नातेवाइकांच्या कह्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर ‘ईडी’कडून जप्तीची कारवाई !

अल्प दरात लिलाव झाल्याने कारवाई !

अन्वेषण थांबले, तर अन्वेषण करणार्‍यांच्या घरावर मोर्चा काढू ! – राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

शेतकर्‍यांचे कारखाने त्यांना परत मिळावेत, हीच आमची मागणी आहे.

समाजातील महत्त्वाचा घटक या नात्याने धर्मकर्तव्य करण्यासाठी डॉक्टरांनी कृतीशील व्हावे ! – मनोज खाडये, गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादामध्ये २०० हून अधिक डॉक्टरांचा सहभाग

मुंबई येथे मुलाच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याप्रकरणी धर्मांधांना अटक !

वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने केक कापून धर्मांध मुलांवर कोणते संस्कार करत आहेत, हे लक्षात येते. अशांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

नागपूर येथे कोरोनाच्या तुलनेत ‘म्युकरमायकोसिस’ आजाराचा मृत्यूदर सहापट !

नागपूर जिल्ह्यात आजपर्यंत ‘म्युकरमायकोसिस’चे १ सहस्र ६०८ रुग्ण आढळले. एकूण १५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’च्या १ सहस्र १९५ रुग्णांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयांत विविध शस्त्रकर्म झाले

नागपूर येथे प्रतिष्ठित व्यक्तींना सामाजिक माध्यमांवर बनावट फेसबूक खाते बनवून दिला मनस्ताप !

वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी संबंधित आरोपींना तत्परतेने कठोर शासन होणे आवश्यक !

अजित पवारांनी सत्तेचा दुरुपयोग करून जरंडेश्वर साखर कारखाना बळकावला ! – शालिनीताई पाटील, जरंडेश्वर साखर कारखाना, संस्थापक

देवाच्या काठीला आवाज नसतो. १०० अपराध भरले की, फटका बसतोच, अशी प्रतिक्रिया जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केली.

‘प्यू’ नावाचा सोनार !

‘सोनाराने कान टोचावे लागतात’ या उक्तीनुसार आतातरी भारतविरोधी गरळओक करणारी मंडळी ‘प्यू’ नावाच्या सोनाराच्या बोलण्यातून अंतर्मुख होतील का ? हा प्रश्न आहे.

समाजाभिमुख खेळाडू !

आपण समाजासमोर कोणते आदर्श ठेवले पाहिजेत ? याचे भान कलाकार, खेळाडू आणि ‘सेलिब्रिटी’ यांनी ठेवायला हवे. तसेच कुणाला आदर्श मानावे आणि कुणाचे अनुकरण करावे ? हेही तरुण पिढीने ठरवायला हवे !