‘मराठी हवी, त्यांनी महाराष्ट्रात जावे’, असे म्हणणार्‍या कोकणी कवीच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

डॉ. मधु गावडे घोडकिरेकर यांनी या प्रकरणी म्हार्दाेळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

इस्लामी आतंकवाद्यांना पाकिस्तानात घुसून गोळ्या घालून मारा !

पहलगाम येथे हिंदूंची हत्या निषेधार्थ २५ एप्रिल या दिवशी हिंदु एकता आंदोलन आणि विश्व हिंदु परिषदेच्या वतीने अपर तहसीलदार कार्यालय येथे श्रद्धांजली अन् निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.या मध्ये हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडक्यात महत्त्वाचे : ठाणे येथे महिलेवर बलात्कार करणारा धर्मांध अटकेत !

वागळे इस्टेट भागातील विवाहितेला विषारी रसायन पाजण्याची धमकी देत तिच्यावर अन्य २ साथीदारांसह बलात्कार करणार्‍या अजबअली शेख (वय ३४ वर्षे) याला ७ वर्षांनंतर बंगाल येथून अटक केली आहे.

पुण्यातील बिबवेवाडी आणि निगडी येथे सकल हिंदु समाज एकवटला !

जिल्ह्यात विविध ठिकाणी पहलगाम आतंकवादी आक्रमणाचा तीव्र निषेध !

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकतीपेक्षा महसुली व्यय अधिक थकबाकीमुळे तोट्यात वाढ

प्रतिवर्ष १५० कोटी रुपयांचा तोटाहा आहे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार ! एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी का ठेवली जाते ? यावर कुणाचा अंकुश कसा काय नाही ?

‘जनसुरक्षा विधेयक संघर्ष समिती’चे सातारा येथे धरणे आंदोलन !

महाराष्ट्र शासनाने विधानसभेमध्ये संमत केलेल्या विशेष जनसुरक्षा विधेयकाला ‘जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती’ने हरकत घेतली आहे. समितीच्या वतीने सातारा येथे लाक्षणिक धरणे आंदोलन करत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले सांगली जिल्ह्यातील ३० पर्यटक सुरक्षित !

सांगली जिल्ह्यातील ३० पर्यटक काश्मीर येथे अडकले असल्याची प्राथमिक माहिती २४ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे.

शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह मुलाला मारण्याची धमकी

वेगवेगळी इन्स्टाग्राम खाती वापरून शिवीगाळ करत गोळ्या घालून जिवे मारण्याची धमकी

मुंबई महानगरपालिका धार्मिक स्थळांची स्वच्छता करणार !

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मुंबईतील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली जाणार आहे.

जम्मू-काश्मीरमधून १ सहस्र ६८० नागरिकांचा महाराष्ट्र शासनाशी संपर्क, बहुतांश नागरिक परतले !

जम्मू-काश्मीरमधून आतापर्यंत १ सहस्र ६८० नागरिकांनी महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राशी संपर्क साधला. यांतील बहुतांश नागरिक महाराष्ट्रात परतले आहेत.