Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक

Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक

श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील अनुकल्प मिश्रा आणि लवकुश मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे. न्यासाच्या कोणत्याही मोठ्या पदाधिकार्‍याचे यात नाव नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीतून तरुणासमवेत पळून गेलेली १० वर्षांची मुलगी सापडली !

कोल्हापूर जिल्ह्यात ‘इन्स्टाग्राम’वरील ओळखीतून तरुणासमवेत पळून गेलेली १० वर्षांची मुलगी सापडली !

धर्मशिक्षणाचा अभाव, तसेच सामाजिक माध्यमांच्या स्वातंत्र्यतेचे दुष्परिणाम !

पुण्यात श्री निवडुंगा विठोबा देवस्थान येथे पालखी सोहळ्याची जय्यत सिद्धता !

पुण्यात श्री निवडुंगा विठोबा देवस्थान येथे पालखी सोहळ्याची जय्यत सिद्धता !

नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा तिसरा मुक्काम असतो. वारकर्‍यांच्या स्वागतासाठी मंदिरात आणि परिसरात विशेष सिद्धता केली जाते.

कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !

कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !

हिंदूंच्या सण-उत्सवांत प्रदूषण शोधणारे प्रशासन आणि पर्यावरणवादी पशूवधगृहाच्या उघड प्रदूषणाविषयी मात्र डोळे झाकून बसले आहेत !

मुख्यमंत्र्यांशी बोलून वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावतो !

मुख्यमंत्र्यांशी बोलून वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावतो !

प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी नाभिक संघटनांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्‍यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या निकषांपलीकडे जाऊन आर्थिक साहाय्य देणार

कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्‍यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या निकषांपलीकडे जाऊन आर्थिक साहाय्य देणार

‘या वर्षी आंबा आणि काजू पिकांची अनुमाने ९० टक्क्यांपर्यंत हानी झाल्याचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी  विशेष बैठकही घेतली आहे.

‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

‘महाडीबीटी २.०’अंतर्गत सर्व विभागांच्या योजना एकाच व्यासपिठावर येणार आहेत. यामुळे अर्ज प्रक्रिया सुलभ होऊन नागरिकांचा वेळ आणि कष्ट वाचतील.

आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

जिल्ह्यात आपत्तीच्या दृष्टीने ११८ धोक्याची ठिकाणे शोधण्यात आली आहेत. त्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारच्या आपत्ती निवारणासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज आहे.

‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू

‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू

लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन यांच्या पुढाकाराने नव्हे, तर स्वतःच्या सुविधांसाठी जनतेलाच सातत्याने संघर्ष करावा लागतो, हे दुर्दैव !

भरारी पथक निर्माण करून गोहत्या आणि गोतस्करी नियंत्रणात आणणार ! – जिल्हा पोलीस अधीक्षकांची ग्वाही

भरारी पथक निर्माण करून गोहत्या आणि गोतस्करी नियंत्रणात आणणार ! – जिल्हा पोलीस अधीक्षकांची ग्वाही

गोमाता राज्यमाता म्हणून घोषित झाली; तरी ही राज्यमाता सुरक्षित झालेली नाही, तिची सरेआम कत्तल होत आहे. या सर्वांना उत्तरदायी असलेल्यांवर कठोर कारवाई कधी होणार ? असा प्रश्न समस्त हिंदूंनी पोलीस अधीक्षकांसमोर उपस्थित केला.