मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी राज्यशासनाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी राज्यशासनाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली.
जर वृत्तवाहिनीने वृत्त दाखवले नसते, तर महापालिका प्रशासन हा कचरा कधी हटवणार होते ?
उघड्यावर कचरा टाकणे रोखण्यासाठी बैठक झाली, हे चांगले झाले; पण प्रत्यक्ष कार्यवाही होईल तो सुदिन असेल !
अडकलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांनी आरोप केला आहे की, पहाटे ३ च्या सुमारास बचाव कार्य थांबवण्यात आले. घटनास्थळी प्रशासनाचा कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता.
एका परदेशी महिलेला हे सांगावे लागणे, हे भारतियांना अत्यंत लज्जास्पद ! स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सरकारांनी जनतेला शिस्त न लावल्याचा हा परिणाम आहे !
विदेशातील स्वच्छतेचे कौतुक करणारे भारतातील नागरिक हे लक्षात घेत नाहीत की, तेथील स्वच्छता ही केवळ तेथील प्रशासनाच्या सतर्कतेमुळे नाही, तर नागरिक स्वतःही तेवढेच शिस्तबद्ध आणि सतर्क असतात. भारतातील नागरिकांना शिस्त लागेल, तेव्हाच येथील कचरा समस्या सुटेल !
मार्च महिन्यात गंगानदीत एका नौकेवर इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या १४ मुसलमान पुरुषांपैकी ५ जणांना जामीन संमत करतांना न्यायमूर्ती राजीव लोचन शुक्ला यांनी हे निरीक्षण नोंदवले.
येथील नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला १५ एप्रिल या दिवशी दुपारी अचानक भीषण आग लागली. आगीच्या धुराचे लोट परिसरात पसरले होते.
प्रत्येक वेळी गणेशोत्सवात श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते म्हणून कांगावा करणारे साम्यवादी-पुरोगामी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आता कुठे आहेत ?
वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून अतिक्रमणमुक्त मैदान मुलांना खेळण्यास उपलब्ध करून द्यावे, ही अपेक्षा ! नवी मुंबईसारख्या ठिकाणी अशी स्थिती असणे दुर्दैवी !