खडकवासला कालव्यातून विनाअनुमती पाणी उपसा करणार्या ३ शेतकर्यांवर कारवाई !
२३ एप्रिल या दिवशी वरवंड, भिगवण आणि शिर्सुफळ येथील ३ शेतकर्यांवर कारवाई करण्यात आली. वरवंड आणि भिगवण येथे दरवाजा उघडून विनाअनुमती पाणीउपसा चालू असल्याचे निदर्शनास आले होते.
२३ एप्रिल या दिवशी वरवंड, भिगवण आणि शिर्सुफळ येथील ३ शेतकर्यांवर कारवाई करण्यात आली. वरवंड आणि भिगवण येथे दरवाजा उघडून विनाअनुमती पाणीउपसा चालू असल्याचे निदर्शनास आले होते.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २७ आणि २८ एप्रिल या दिवशी मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेला तोंड द्यावे लागेल. या वेळी पारा ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो.
माझ्या जिवाला धोका आहे. माझ्यासह माझ्या कुटुंबाला शासनाने सुरक्षा पुरवावी’, अशी मागणी जिहाद्यांकडून हत्या झालेल्या नेहा हिरेमठ हिचे वडील निरंजन हिरेमठ यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.
१०० वर्षे पूर्ण झाली म्हणून उत्सव करण्यासाठी आणि काही उपक्रमांचा गाजावाजा करायला संघ आला नाही. संघ समाजात पालट करू इच्छितो आणि मानतो की, समाजाच्या विजयाचे आकलन धन मिळवण्याने नाही, तर धर्मातून झाले पाहिजे !
मानेसर येथील बागनकी गावात एका भूखंडावर बांधकामासाठी चालू असलेल्या खोदकामाच्या वेळी ३ प्राचीन मूर्ती सापडल्या. यातील भगवान श्रीविष्णूची दीड फूट उंचीची, श्री लक्ष्मीदेवीची एक फूट उंचीची, तर तिसरी मूर्ती शेषशायी भगवान श्री विष्णु आणि श्री लक्ष्मीदेवी यांची आहे.
ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई करण्याची अधिवक्त्यांची कोलकाता उच्च न्यायालयाकडे मागणी
चीनकडे अनुमाने ३५० पाळत ठेवणारे उपग्रह आहेत, ज्यामध्ये वर्ष २०१८ पासून ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अशांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !
देशात अल्पसंख्य असणारे बलात्कारांसारख्या गुन्ह्यात मात्र बहुसंख्य ! अशांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडून कंबरेपर्यंत खोल खड्ड्यात गाडून त्यांना दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !