झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या बाँबस्फोटात ३ सैनिक घायाळ
झारखंडच्या लातेहार जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेत असतांना नक्षलवाद्यांनी केलेल्या बाँबस्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३ सैनिक घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले.
झारखंडच्या लातेहार जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेत असतांना नक्षलवाद्यांनी केलेल्या बाँबस्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३ सैनिक घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले.
युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंह, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श ठेवून प्रयत्न केले, तर वैयक्तिक उन्नती समवेत राष्ट्राचीही उन्नती होईल !
‘टाटा स्टील’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘हॉर्स रायडिंग शो’मध्ये सनातनचा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा बालसाधक चि. चैतन्य कृष्णा (वय ७ वर्षे) याने ‘ज्युनिअर ग्रुप’च्या एका कार्यक्रमामध्ये सुवर्णपदक मिळवले, तसेच त्याच्या गटातून ‘बेस्ट रायडर’ची ट्रॉफी (पारितोषिक) प्राप्त केली आहे.
२ पोलीस आणि काही हिंदू घायाळ !
आक्रमण पूर्वनियोजित
झारखंड सरकारचे धार्मिक स्थळाला पर्यटनस्थळ बनवण्याचे षड्यंत्र उद़्ध्वस्त झाले. असे असले, तरी धार्मिक स्थळ ‘सम्मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्राच्या रूपात घोषित करण्याविषयीची जैन समुदायाची मागणी त्वरित स्वीकारावी.
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्याने तेथे सातत्याने हिंदुविरोधी घटना घडत आहेत. हिंदूंनी संघटित होऊन सरकारला धडा शिकवणे आवश्यक आहे, तेव्हाच अशा घटना थांबतील !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड आणि बंगाल या राज्यांमध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात आले. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.
अशा नराधमांना फाशीची शिक्षा केल्यास अशा घटना थांबतील !
‘हलाल’ विषय ऐकून घेतल्यानंतर आमदार श्री. सिन्हा यांनी ‘याविषयी केंद्र सरकारला निवेदन पाठवून अन्वेषण करण्याची मागणी करू. तसेच हलाल प्रमाणपत्राविषयी समाजात जागृती करण्याठी प्रयत्न करू’, असे आश्वासन दिले.
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासह देशात कठोर धर्मांतरबंदी कायदा लागू करणेही आवश्यक !