माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाच्या नोटीसीला २१ दिवसात उत्तर द्यावे लागेल !

गेल्या १० वर्षांत तुमचे उत्पन्न कसे वाढले ?, निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेली माहिती योग्य आहे का ?, याची विचारणा आयकर विभागाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली आहे.

केंद्र सरकारकडून सुदर्शन टीव्हीच्या यु.पी.एस्.सी. जिहाद कार्यक्रमाला अनुमती

केंद्रातील भाजप सरकारने सुदर्शन टीव्ही या खासगी वृत्तवाहिनीवरील बिंदास बोल या साप्ताहिक कार्यक्रमातून यु.पी.एस्.सी. जिहाद या विषयाच्या कार्यक्रमाला काही पालट करून प्रसारित करण्याची अनुमती दिल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची अमानुष मारहाण करून हत्या

गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या अनेक घटना घडूनही नेहमी लोकशाहीच्या रक्षणाच्या गप्पा मारणारे राजकीय पक्ष यांवर मौन का बाळगून आहेत ? बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या होणार्‍या हत्यांमुळे त्यांना आनंद मिळतो का ?

जम्मू-काश्मीरमध्ये टोल नाक्यावरील चकमकीत ४ आतंकवादी ठार

जोपर्यंत आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमध्ये अशा चकमकी होऊन आतंकवादी ठार होत रहाणार आणि नवीन आतंकवादी निर्माण होत रहाणार !

विवाहित मुसलमान डॉक्टरने हिंदु असल्याचे सांगत परिचारिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले लैंगिक शोषण !

गर्भवती झाल्यावर धर्मांतरासाठी केली मारहाण : हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी धर्म लपवून हिंदु असल्याचे सांगणार्‍या धर्मांधांना आजन्म कारावासात टाकणाराच कायदा आता केंद्र सरकारने केला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

इन्सुली ग्रामस्थांचे मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यात बसून खड्डे बुजवण्यासाठी आंदोलन !

अनुमाने २ घंटे केलेल्या या आंदोलनामुळे येथे वाहतुकीची कोंडी झाली. त्यानंतर महामार्ग विभागाचे अधिकारी आल्यानंतर त्यांनी ‘८ दिवसांत खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करतो’, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर इन्सुली ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. (

‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेत योग्य आणि आवश्यक ते पालट करण्याचे निर्मात्यांसह वाहिनीच्या अधिकार्‍यांचे आश्‍वासन !

‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेत योग्य आणि आवश्यक ते पालट करण्यात येतील, यांविषयी ग्रामस्थांशी चर्चा करू, असे आश्‍वासन मालिकेचे निर्माता महेश कोठारे, लेखक विठ्ठल ठोंबरे, ‘स्टार प्रवाह’चे अधिकारी यांनी दिले.

मर्यादित संख्येतील वारकर्‍यांच्या उपस्थितीत कार्तिक वारीला अनुमती

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा २४ नोव्हेंबरला होणारी पंढरपूर कार्तिकी वारी आणि ११ डिसेंबरला होणारी आळंदी वारी ही किमान वारकर्‍यांच्या उपस्थितीत पार पडावी, याविषयी शासन सकारात्मक निर्णय घेईल.

कोविड महामारीमुळे लहान मुलांच्या मानसिक समस्यांमध्ये ७० टक्के वाढ ! – सुषमा मांद्रेकर, अध्यक्ष, गोवा बाल हक्क आयोग

कोरोना महामारीमुळे गेले कित्येक मास घरी बसून काढावे लागल्याने लहान मुलांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे. या कालावधीत मुलांच्या मानसिक आरोग्याच्या समस्येत ७० टक्के वाढ झाली असल्याची माहिती गोवा बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष सुषमा मांद्रेकर यांनी दिली.

शनिवारवाडा पर्यटकांसाठी तातडीने चालू करावा ! – ब्राह्मण महासंघाची मागणी

‘अनलॉक’ नंतर सर्व धार्मिक तसेच ऐतिहासिक स्थळे उघडण्यास केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. महाराष्ट्र सरकारनेही ऐतिहासिक स्थळे उघडण्यास अनुमती दिली आहे; मात्र शनिवार वाडा पर्यटकांसाठी अजूनही बंद आहे.