तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे मागील ७५ वर्षे तेलंगाणा मुक्ती दिन साजरा केला नाही ! – अमित शहा, गृहमंत्री
केंद्रीय गृहमंंत्री अमित शहा हे सिकंदराबाद येथे तेलंगाणा मुक्ती दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले.
केंद्रीय गृहमंंत्री अमित शहा हे सिकंदराबाद येथे तेलंगाणा मुक्ती दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले.
वर्ष २०२१ मध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या विरोधात कौशल्य विकास घोटाळ्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. २५० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यामध्ये चंद्रबाबू हे प्रथम क्रमांकाचे आरोपी आहेत. त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमे अजामीनपात्र आहेत.
‘चंद्रयान-३’च्या प्रक्षेपणापूर्वी ‘काऊंटडाऊन’ करणार्या ‘इस्रो’च्या महिला शास्त्रज्ञ एन्. वलरमथी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ३ सप्टेंबरच्या रात्री निधन झाले.
‘विज्ञानवादी असले, म्हणजे व्यक्ती नास्तिक असली पाहिजे’, अशी विचारसरणी भारतातील ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी निर्माण केली आहे. ती कशी खोटी आहे ?, हेच इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कृतीतून लक्षात येते !
देवाची अशी फसवणूक करणारे या देशात आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद !
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतांना त्याविषयीचे प्रबोधन तेवढेच महत्त्वाचे आहे, हे रेल्वे प्रशासानाच्या लक्षात येत नाही का ? आरोपीवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, जेणेकरून इतर प्रवासी असे प्रकार करण्यास धजावणार नाही !
मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! हिंदूंना अतिशय पूजनीय असणार्या देवस्थानच्या मंदिराचे अध्यक्षप ख्रिस्त्याला बहाल करण्याचा निर्णय घेण्याचे धारिष्ट्य वाय.एस्.आर्. काँग्रेस सरकार दाखवतेच कसे ? हे हिंदूंना लज्जास्पद !
मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करता न आल्याची खंत !
पाठवलेल्या ७ उपग्रहांपैकी ‘डीएस्-एस्एआर्’ हा सर्वांत महत्त्वाचा उपग्रह आहे. हा उपग्रह सिंगापूर सरकारच्या विविध यंत्रणांच्या आवश्यकता पूर्ण करणार आहे.
हे यान आता २३ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चंद्रावर उतरणार असल्याची माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून देण्यात आली. यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये ‘चंद्रयान-२’ चंद्रावर उतरण्यास अपयशी ठरले होते. त्यानंतर पुन्हा एकदा ‘इस्रो’ने ‘चंद्रयान-३’चे प्रक्षेपण केले आहे.