सहारनपूर (उत्तरप्रदेश) : ‘श्री गोगा मढी’ तीर्थक्षेत्राला मौजमजेचे केंद्र बनवल्यावरून विरोध !

सहारनपूर (उत्तरप्रदेश) : ‘श्री गोगा मढी’ तीर्थक्षेत्राला मौजमजेचे केंद्र बनवल्यावरून विरोध !

हिंदूंच्या देशात, त्यातही योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशात अशा प्रकारच्या घटना घडणे अपेक्षित नाही. याला उत्तरदायी असलेले प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांच्यावर कारवाई होण्यासाठी देशभरातील हिंदूंनी आवाज उठवावा !

योगी आदित्यनाथ सरकार ‘तिहेरी तलाक’च्या पीडितांना देणार घरे आणि आरोग्य सुविधा !

योगी आदित्यनाथ सरकार ‘तिहेरी तलाक’च्या पीडितांना देणार घरे आणि आरोग्य सुविधा !

यासमवेतच अशा प्रकारे अन्याय सहन करायला लावणार्‍या विचारसरणीवरही कायमस्वरूपी तोडगा काढला जावा, अशी समाजात भावना आहे !

CM Yogi Adityanath : अवैध धर्मांतराच्या विरोधात कायदा पुरेसा नाही, तर हिंदूंनीही भूमिका बजावावी !

CM Yogi Adityanath : अवैध धर्मांतराच्या विरोधात कायदा पुरेसा नाही, तर हिंदूंनीही भूमिका बजावावी !

प्रत्येक युगात समाजात गोंधळ, फूट किंवा असंतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या शक्तींचा उदय झाला आहे. जर समाज एकजूट आणि जागरूक राहिला, तर कोणत्याही नकारात्मक कृतीला यशस्वी होण्याची संधी मिळणार नाही.

Nagar Nigam Varanasi Decision : वाराणसीमध्ये आता मांस आणि मासे मिळणार नाहीत !

Nagar Nigam Varanasi Decision : वाराणसीमध्ये आता मांस आणि मासे मिळणार नाहीत !

वाराणसी महानगरपालिकेच्या बैठकीत शहरांतर्गत चालणारी मांस आणि मासे यांची दुकाने शहराच्या सीमेबाहेर हलवण्याच्या योजनेला संमती  देण्यात आली. हिंदूंच्या प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या शहरामध्ये असा निर्णय घेतला गेला पाहिजे !

‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी

‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी

राज्यातील ‘दारुल उलूम देवबंद’ हे आतंकवाद्यांचे केंद्र आहे. तिथे हिंदूंना ठार मारण्याच्या रणनीती आखल्या जातात.

जर समोर ‘खर’ आणि ‘दूषण’ यांसारखे असुर असतील, तर शस्त्र उचलावेच लागेल !

जर समोर ‘खर’ आणि ‘दूषण’ यांसारखे असुर असतील, तर शस्त्र उचलावेच लागेल !

धर्माचे रक्षण करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे आणि जर समोर ‘खर’ आणि ‘दूषण’ (रामायणातील असुर) यांसारख्या प्रवृत्ती असतील, तर शस्त्र उचलण्याची वेळही येऊ शकते, असे मार्गदर्शन योगी आदित्यनाथ यांनी येथे केले.

जर कुणी राष्ट्र आणि समाज यांच्यासाठी धोकादायक बनले, तर अहिंसा नाही, हिंसा आवश्यक ठरते ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

जर कुणी राष्ट्र आणि समाज यांच्यासाठी धोकादायक बनले, तर अहिंसा नाही, हिंसा आवश्यक ठरते ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

अहिंसा हे मानवी जीवनाचे मार्गदर्शक तत्त्व असले पाहिजे; परंतु जेव्हा एखादी व्यक्ती राष्ट्र आणि समाज यांसाठी धोकादायक ठरते, तेव्हा  अहिंसा चालत नाही.

Mirzapur Gym Jihad : ‘लव्ह जिहाद’ टोळीतील १० आरोपींच्या विरोधात ‘गँगस्टर ॲक्ट’खाली कारवाई !

Mirzapur Gym Jihad : ‘लव्ह जिहाद’ टोळीतील १० आरोपींच्या विरोधात ‘गँगस्टर ॲक्ट’खाली कारवाई !

या प्रकरणातील आरोपी मौलवी खलीलुर रहमान, जिम प्रशिक्षक इम्रान खान यांच्यासह १० आरोपींवर लव्ह जिहादची संघटित टोळी चालवल्याचा आरोप आहे.

घरात नमाजपठणाला जागा नसेल, तर लोकसंख्या अल्प करा ! – Yogi Adityanath

घरात नमाजपठणाला जागा नसेल, तर लोकसंख्या अल्प करा ! – Yogi Adityanath

जे काम योगी आदित्यनाथ इतक्या स्पष्टपणे सांगू आणि करू शकतात, ते अन्य सरकारे का करू शकत नाहीत ?

Ajendra Lodhi : (म्हणे) ‘असा हरामी आणि देशविरोधी पंतप्रधान कधीच पाहिला नाही’ !

Ajendra Lodhi : (म्हणे) ‘असा हरामी आणि देशविरोधी पंतप्रधान कधीच पाहिला नाही’ !

पंतप्रधानांना विरोध करतांना नीतीमत्तेच्या सर्व मर्यादा ओलांडणारे समाजवादी पक्षाचे नेते ! अशा नेत्यांच्या या वक्तव्याविषयी समाजवादी पक्षाच्या नेत्यांना काय म्हणायचे आहे ?