महिला तस्करीविषयी राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोग संयुक्त कार्यक्रम राबवणार ! – रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग
संभाजीनगर येथून ३९ दिवसांत ५८ महिला गायब झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या पुणे येथे बोलत होत्या.
संभाजीनगर येथून ३९ दिवसांत ५८ महिला गायब झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या पुणे येथे बोलत होत्या.
सध्या भारतात ‘बेबी बंप फ्लाँटिंग’च्या नावाखाली हिंदी चित्रपटसृष्टमध्ये गरोदर असलेल्या अनेक अभिनेत्री त्यांची अर्धनग्न आणि अश्लील छायाचित्रे प्रसारमाध्यमांत प्रसारित करत आहेत. ही कृत्ये समाजातील सर्वसामान्य स्त्रियांमध्ये लज्जा निर्माण होईल, अशी आहेत.
महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाच्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ‘जनसुनावणी’ कार्यक्रमामध्ये १०४ महिलांनी तक्रारी नोंदवल्या.
आता नव्याने पुन्हा हा उपक्रम चालू केला, हे महिलांच्या दृष्टीने आशादायक आहे; परंतु शासनकर्त्यांनी अध्यक्षपद कुणामुळे रिक्त राहिले ? असे पुन्हा होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करणार ? हेही पहायला हवे.
या निर्देशांनुसार वारी काळात दर १० ते २० कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय अन् न्हाणीघर यांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असे निर्देश का द्यावे लागतात ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ?
‘राज्य महिला आयोगा’ने उपाययोजनांसमवेत धर्मशास्त्र समजून घेऊन महिलांसह संपूर्ण कुटुंबाला साधना करण्यास प्रवृत्त केल्यास खऱ्या अर्थाने समस्या सुटतील. यासाठी संबंधितांनीही साधना करून अनुभूती घेतल्यास याचे प्रबोधन चांगल्या प्रकारे होईल, हे निश्चित ! सरकारने यामध्ये लक्ष घालून हिंदूंना धर्मशिक्षण कसे मिळेल, याकडे लक्ष दिल्यास खरा विकास होईल.
महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार ?
ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेने राज्य महिला आयोगाकडे ई-मेलद्वारे तक्रार केली होती. याची गंभीर नोंद घेऊन राज्य महिला आयोगाने नवी मुंबई पोलिसांना अन्वेषण करून ४८ घंट्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने सौ. रूपाली चाकणकर यांनी विधानभवनातील पत्रकार कक्षाला भेट दिली. त्या वेळी पत्रकारांशी बोलतांना वरील माहिती दिली.
कोरोनाच्या काळात आंदोलन केल्या प्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. ‘ते चौकशीला सहकार्य करत असल्यामुळे त्यांना अटक नाही – सातारा पोलीस