मुख्यमंत्र्यांनी सौ. रूपाली चाकणकर यांच्याकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र घ्यावे ! – राष्ट्रीय वारकरी परिषद

हिंदु पत्रकार महिलेला भारतमातेच्या रूपात पाहून तिला कुंकू लावण्याचा अत्यंत मोलाचा सल्ला ऋषितुल्य पू. भिडेगुरुजी देतात. याची पोटदुखी मात्र महिला आयोगाला होते

पू. भिडेगुरुजी यांना नोटीस बजावून पदाचा दुरुपयोग करणार्‍या महिला आयोगाच्या अध्यक्ष्यांना तात्काळ पदावरून हटवा !

भीमा-कोरेगाव प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे येनकेन प्रकारेण पू. भिडेगुरुजींना त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. याचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दांत निषेध करते.

टिकली न लावलेल्या महिला पत्रकाराला प्रतिक्रिया न दिल्याने पू. संभाजी भिडेगुरुजी यांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस !

‘लव्ह जिहाद’मुळे महाराष्ट्रात शेकडो हिंदु युवतींची आयुष्ये उद्ध्वस्त होत आहेत, याकडेही महिला आयोगाने लक्ष द्यावे !

महिला तस्करीविषयी राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोग संयुक्त कार्यक्रम राबवणार ! – रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग

संभाजीनगर येथून ३९ दिवसांत ५८ महिला गायब झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्या पुणे येथे बोलत होत्या.

‘बेबी बंप फ्लाँटिंग’च्या नावाखाली अर्धनग्न आणि अश्‍लील छायाचित्रे प्रसारित करणार्‍या अभिनेत्रींविरुद्ध कारवाई करा !  

सध्या भारतात ‘बेबी बंप फ्लाँटिंग’च्या नावाखाली हिंदी चित्रपटसृष्टमध्ये गरोदर असलेल्या अनेक अभिनेत्री त्यांची अर्धनग्न आणि अश्‍लील छायाचित्रे प्रसारमाध्यमांत प्रसारित करत आहेत. ही कृत्ये समाजातील सर्वसामान्य स्त्रियांमध्ये लज्जा निर्माण होईल, अशी आहेत.

पुणे येथील ‘महिला आयोग आपल्या दारी’च्या ‘जनसुनावणी’मध्ये १०४ महिलांच्या तक्रारी !

महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाच्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ‘जनसुनावणी’ कार्यक्रमामध्ये १०४ महिलांनी तक्रारी नोंदवल्या.

महिला आयोग आपल्या दारी ?

आता नव्याने पुन्हा हा उपक्रम चालू केला, हे महिलांच्या दृष्टीने आशादायक आहे; परंतु शासनकर्त्यांनी अध्यक्षपद कुणामुळे रिक्त राहिले ? असे पुन्हा होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करणार ? हेही पहायला हवे.

वारीकाळात महिला वारकऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षा यांविषयी नवीन निर्देश लागू !

या निर्देशांनुसार वारी काळात दर १० ते २० कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय अन् न्हाणीघर यांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असे निर्देश का द्यावे लागतात ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ?

कौटुंबिक छळ का ?

‘राज्य महिला आयोगा’ने उपाययोजनांसमवेत धर्मशास्त्र समजून घेऊन महिलांसह संपूर्ण कुटुंबाला साधना करण्यास प्रवृत्त केल्यास खऱ्या अर्थाने समस्या सुटतील. यासाठी संबंधितांनीही साधना करून अनुभूती घेतल्यास याचे प्रबोधन चांगल्या प्रकारे होईल, हे निश्चित ! सरकारने यामध्ये लक्ष घालून हिंदूंना धर्मशिक्षण कसे मिळेल, याकडे लक्ष दिल्यास खरा विकास होईल.

संभाजीनगर येथे महिला आयोगासमोर मांडल्या सर्वाधिक कौटुंबिक छळाच्या तक्रारी !

महिलांवर होणारे कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार ?