धान्य खरेदीसाठी १ लाख बारदाने शासनाने पुरवावीत ! – सतीश सावंत

वर्ष २०२०-२१ च्या धान्य खरेदीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला १ लाख बारदानांची (पोत्यांची) आवश्यकता आहे. शासनाने ही बारदाने पुरवावीत, अशी मागणी राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे.

गोवंशियांचे मांस घेऊन जाणार्‍या २ धर्मांधांवर गुन्हा नोंद

पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथे गोवंशियांची अवैधपणे कत्तल करून ३ सहस्र ५०० किलो मांस वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी धर्मांध टेम्पोचालक सुफियान अन्सारी आणि अश्फाक मोहम्मद यांना कह्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर यानिमित्ताने फटाक्यांसंबंधी सूचना प्रसिद्ध करण्याविषयी धर्माभिमानी अधिववक्त्यांचे गृहमंत्रालय अन् बंगालचे मुख्यमंत्री यांना पत्र

ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर या दिवशी लावण्यात येणार्‍या फटाक्यांसंबंधी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्याविषयी हुगळी येथील धर्माभिमानी अधिवक्ता गोराचंद मल्लिक यांनी केंद्रीय गृहमंत्रालय अन् बंगालचे मुख्यमंत्री यांना ई-मेलच्या माध्यमातून निवेदन पाठवले.

बदायू (उत्तरप्रदेश) येथे अंगणवाडी सेविकेवर बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या

उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री असतांना ६ मासांत सरकारी बंगल्याच्या सजावटीसाठी खर्च केले ८२ लाख रुपये !

जनतेच्या पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी करणार्‍या राजकारण्यांकडून ही रक्कम व्याजासहित वसूल केली पाहिजे !

पृथ्वीच्या जवळ येणार आहे लघुग्रह ! – संशोधकांची माहिती

१५ व्या शतकात होऊन गेलेला फ्रान्सचा प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्त्रेडॅमस् याने वर्ष २०२१ मध्ये पृथ्वीवर लघुग्रह आदळण्याची भविष्यवाणी वर्तवली आहे. अशी घटना होण्याची शक्यता असल्याची माहिती अंतराळ संशोधकांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या प्राधिकरणाने सरकारी नियमावलीतून ‘हलाल’ शब्द हटवला !

हिंदूंच्या विरोधाचा परिणाम ! केंद्र सरकारचे अभिनंदन ! आता सरकारने हिंदूंच्या विरोधाची वाट न पहाता हिंदुविरोधी नियम, कायदे हटवावेत, तसेच हिंदूंच्या देवता, धर्म, समाज यांच्या रक्षणासाठी कायदे करावेत, असेच हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘मी महमूद गझनीचा वंशज असल्याने पुन्हा सोमनाथ मंदिर पाडणार !’

पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांचे फुत्कार ! धर्मांधांमध्ये सर्वधर्मसमभाव नसतो आणि ते अन्य धर्मियांच्या विशेषतः हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य करतात, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते ! त्यांनी आता सोमनाथ मंदिराऐवजी ‘पाकचे रक्षण कसे होणार ?’, हेच पाहावे !

देशातील अनेक राज्यांत अचानक मरत आहेत पक्षी !

रोममध्ये ख्रिस्ती नववर्षानिमित्त आतषबाजी करण्यात आल्याने सहस्रोच्या संख्येने पक्षी रस्त्यावर मरून पडल्याच्या घटनेला ४ दिवस झाले असतांनाच भारतातील काही राज्यांमध्येही अचानक पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या आल्या आहेत.

अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी पाया खणतांना सापडलेल्या पाण्याचा प्रवाह बांधकामामध्ये ठरत आहे अडथळा !

येथील श्रीरामजन्मभूमीवर उभारण्यात येणार्‍या श्रीराममंदिराच्या बांधकामामध्ये अडथळे येत आहेत. मंदिराचा पाया खणतांना तेथे शरयू नदीच्या पाण्याचा प्रवाह सापडला. यामुळे मंदिराच्या निर्मितीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते.