कणकवली नगरपंचायत भाजीबाजाराच्या इमारतीच्या ठेकेदाराने फसवणूक केली ! – समीर नलावडे, नगराध्यक्ष
जे ठेकेदार नगरपंचायतीची फसवणूक करतात, ते सामान्य व्यक्तींशी कसा व्यवहार करत असतील ! अशा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक !
जे ठेकेदार नगरपंचायतीची फसवणूक करतात, ते सामान्य व्यक्तींशी कसा व्यवहार करत असतील ! अशा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक !
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून चारचाकी वाहनधारकांना ‘फास्टॅग’ लावण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी प्रत्येक चारचाकी वाहनासाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्टॅग’ बंधनकारक करण्यात आले होते.
वर्ष २०२१ च्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे मोठ्या प्रमाणात पक्षांचा मृत्यू झाला आहे. येथील रस्ते मृत पक्षांमुळे भरून गेले आहेत. पक्षी मित्र संघटना याविषयी गप्प का आहेत ?
केंद्र सरकारने ‘सीरम’ आणि ‘ऑक्सफोर्ड’ने बनवलेली ‘कोविशिल्ड’, तसेच ‘भारत बायोटेक’ आस्थापनाने बनवलेली ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी संमती दिली आहे.
गोवामुक्ती लढ्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या दोडामार्ग येथील स्वातंत्र्यसैनिकांची गोवा शासन दरबारी नोंद होण्यासाठी ‘भारतमाता की जय’ ही संघटना सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
बंगाल गावठी बॉम्ब बनवण्याचा आणि फोडण्याचा प्रदेश झालाआहे; मात्र याविरोधात राज्य सरकार बहुतेक वेळा निष्क्रीयच रहाते आणि कधीतरी दाखवण्यासाठी कारवाई करते ! त्यामुळे केंद्र सरकारने अशा देशविरोधी कृत्यांच्या विरोधात हस्तक्षेप करत कारवाई केली पाहिजे !
‘सिमकार्ड’ आस्थापनाकडून विनामूल्य दिले जाते. ‘सिमकार्ड’साठी कुठलेही मूल्य देऊ नये. दुकानदार पैसे मागत असल्यास त्यावर पुढील कार्यवाही करता येईल …
‘महाराष्ट्र्र राज्य मराठी पत्रकार संघा’चे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंढे आणि राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा’च्या वतीने विनामूल्य भोजन वाटप करण्यात आले. २०० हून अधिक गरजूंनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
भारतीय संस्कृतीनुसार सायंकाळी सूर्यास्तापूर्वी जेवण करण्यास सांगितलेले आहे, ते किती योग्य आहे, हे या संशोधानातून लक्षात येते; मात्र भारतियांनाच याचे महत्त्व समजेलेले नाही, हे त्यांना लज्जास्पद !
करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचे मुखदर्शन उद्या, १ जानेवारीपासून पासून भाविकांना घेता येणार आहे. त्यासाठी मंदिराचे महाद्वार उघडण्यात येणार आहे. मंदिरात सध्या सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे.