ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी गोव्यात दिवाळी आणि नाताळ सणांच्या वेळी फटाके उडवण्यावर वेळेचे निर्बंध !

राज्य सरकारने ही कृती योजना नुकतीच अधिसूचित केली आहे. राज्याच्या पर्यावरण आणि हवामान पालट खात्याने या अधिसूचनेत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना ध्वनीप्रदूषण नियमांचे कठोरतेने पालन होत आहे कि नाही ? हे पहाण्यास सांगितले आहे.

प्रदूषण नियंत्रण; पण सोयीनुसार !

सण-उत्‍सव कोणत्‍याही धर्माचा असो, त्‍यातून प्रदूषण होत असेल, तर ते रोखण्‍यासाठी आवश्‍यक ती उपाययोजना करण्‍याचा शुद्ध हेतू प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सरकार यांनी बाळगायला हवा. केवळ हिंदु सणांच्‍या वेळी आवई उठवायची आणि वर्षभर होणार्‍या प्रदूषणाकडे डोळेझाक करायची ? अशाने प्रदूषण थांबणार नाही.

केरळ उच्च न्यायालयाच्या फटाक्यांवरील बंदीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार केरळ सरकार !

केरळ उच्च न्यायालयाने फटाक्यांवर लावलेल्या बंदीच्या विरोधात राज्यातील मंदिरांचे व्यवस्थापन पहाणारे सरकारी देवस्वम् बोर्ड आणि न्यास पुढे अपील करण्याचा विचार करत आहेत.

Diwali Crackers : दिवाळी हा सण नसे मौजमजेचा, हा तर संस्कृती जपण्याचा !

दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी लहान-मोठे सर्वच जण सर्रास फटाके वाजवतात. लक्षात घ्या की, आनंद साजरा करण्यासाठी फटाक्यांची आवश्यकता नसते.

राजधानीतील वायूप्रदूषण !

गंभीर विषयाच्‍या संदर्भात विद्यमान सरकार कठोर, तसेच सुयोग्‍य निर्णय घेत असतांना समाजातील सर्वच स्‍तरांतून त्‍याला पठिंबा मिळायला हवा; मात्र जनतेच्‍या हितासाठी कटीबद्ध असणे क्रमप्राप्‍त असतांना लोकप्रतिनिधींनी अशी याचिका करणे, हे आश्‍चर्यजनकच !

श्री गणेशचतुर्थीच्या काळात फटाक्यांच्या वापरावर प्रतिबंध

ख्रिसमस आणि ख्रिस्ती नवीन वर्षासाठी रात्री १२ नंतर प्रतिबंध आणि हिंदूंच्या सणांवेळी रात्री ८ ते रात्री १० असा वेगळा नियम का ? मोठा आवाज करणारे फटाके वाजवणे कधीही अयोग्यच ! यामुळे प्रदूषण होण्याबरोबरच आजारी, वृद्ध आदींना त्रास होतो. असे असले, तरी एकाच देशात २ धर्मियांसाठी वेगळे नियम का ?

बंगालमध्ये ३४ सहस्र किलो स्फोटकांचा साठा जप्त !

अवैध फटाक्यांच्या निर्मितीमुळे झालेल्या स्फोटात १७ जणांच्या मृत्यूनंतर कारवाई करणारे बंगाल सरकारचे पोलीस !

कल्याण-डोंबिवली येथे विनाअनुमती उभारलेल्या फटाक्यांच्या दुकानांवरील कारवाई थंड !

उच्च न्यायालयाने दिलेले आदेश, कायदे आणि नियम यांचे उल्लंघन होत असतांनाही प्रशासन आणि पोलीस यांच्याकडूनही बघ्याची भूमिका घेतली जात असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

फटाक्यांमुळे महाराष्ट्रात ३० हून अधिक आगीच्या घटना, अनेक जण घायाळ !

प्रदूषण, आर्थिक हानी आणि दुर्घटना यांना कारणीभूत ठरणारे फटाके टाळल्यास दिवाळी अधिक आनंदाची होईल !

हे सरकारला कळत कसे नाही ?

‘फटाके वाजवू नका’, असे कोट्यवधी लोकांना सांगण्यापेक्षा कायदा करून ‘फटाके विकू नका, फटाके बनवू नका’, असे सांगणे सुलभ आहे. हे सरकारला कळत कसे नाही ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले