राष्ट्रीय, तसेच बहुराष्ट्रीय आस्थापनांतील ‘वर्क फ्रॉम होम’ (घरून कार्यालयीन काम करणे) संकल्पनेनुसार चाकरी (नोकरी) करतांना कर्मचार्‍यांची होत असलेली पिळवणूक !

एकूणच आस्थापने ‘वर्क फ्रॉम होम’च्या आडून कर्मचार्‍यांची काळजी घेत असल्याचे भासवत आहेत. प्रत्यक्षात ती त्यांच्या अडचणींचा विचार करत नसल्याचेच दिसत आहे !

सातारा जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा !

कोरोनाशी दोन हात करतांना लसीच्या तुटवड्यासमवेत आता जिल्ह्यातील रक्तपेढीलाही विविध रक्तगटांच्या रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी आता पुढे येऊन रक्तदान करण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

जलप्रदूषणाचे स्रोत आणि उपाययोजना !

जलप्रदूषण ही गंभीर समस्या गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेली आहे. जलस्रोतांची पडताळणी होतांना जलप्रदूषण करणारे स्रोत शोधून त्यांचा बंदोबस्त केला, तर ही समस्या मुळापासून सुटू शकते.

याला मीच उत्तरदायी !

भ्रष्टाचार, महागाई वगैरे वाढतच चालली आहे. दुसरीकडे नेते, उद्योगपती ऐषोआरामात जगत आहेत.आज राबराब राबणारा उपाशी आणि कुपोषित जीवन जगत आहे. आपण निवडलेले नेते काय करत आहेत ?

फ्रान्समधील ९६ टक्के माध्यमिक शाळांमध्ये गर्भनिरोधक मिळणारी यंत्रे !

पुढील काही वर्षांत अशी स्थिती भारतात येण्यापूर्वीच मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि त्यासाठी धर्माचरणी शासनकर्ते हवेत !

देशातील मोगल आणि इंग्रज यांची रस्त्यांना दिलेली नावे पालटावीत !  

स्वातंत्र्यपूर्व आणि नंतर देशद्रोह करणार्‍यांचीही नावे हटवून हुतात्मा चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल आदी देशभक्तांची नावे ठेवण्यात यावीत.  

इचलकरंजी येथील माजी उपनगराध्यक्षांना उघड्यावर लघुशंका केल्याच्या प्रकरणी दंड

या प्रकरणी संबंधित उपनगराध्यक्षांचे छायाचित्र आणि दंडाची पावती सामाजिक माध्यमांद्वारे सगळीकडे प्रसारित झाल्यावर नगरपालिकेच्या या कारवाईचे सामान्य नागरिकांनी स्वागत केला आहे.

मिरज-शेणोली दरम्यान रेल्वेच्या विद्युत् चाचणीत रेल्वे ताशी १५० किलोमीटर वेगाने धावली ! 

सध्या मिरज ते पुणे या मार्गावर विद्युतीकरण करण्यात येत आहे. मिरज-पुणे रेल्वे मार्गावर बहुतांश ठिकाणी हे काम पूर्ण होत आले आहे.

मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हातात दिले पाहिजे !

भारतातील प्रसिद्ध हिंदु खेळाडू, अभिनेते कधीही हिंदु धर्माविषयी बोलत नाहीत; कारण असे बोलले, तर त्यांच्या तथाकथित धर्मनिरपेक्षतेला धक्का बसेल, असे त्यांना वाटत असते; मात्र येथे वीरेंद्र सेहवाग यांनी मंदिरांच्या सरकारीकरणाचा विरोध केल्यामुळे त्यांचे कौतुकच करायला हवे !

मशिदींवरील भोंग्यांमुळे त्रास होत असल्याने न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यास सांगा ! – उत्तरप्रदेशच्या मंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

यापूर्वीच अलाहाबाद केंद्रीय विद्यापिठाच्या कुलगुरूंनीही अशा प्रकारची तक्रार केली होती. राज्यातील जनतेला मशिदींवरील भोंग्यांमुळे त्रास होत असतांना प्रशासन आणि पोलीस बहिरे झाले आहेत का ?