विश्‍वामित्र ऋषींविषयी अश्‍लाघ्य विधान केल्याच्या प्रकरणी सरवर चिश्ती यांच्याकडून क्षमायाचना !

हिंदूंच्या ऋषि-मुनींविषयी अश्‍लाघ्य वक्तव्य करणार्‍यांना कारागृहात डांबले पाहिजे; मात्र राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता असल्यामुळे तेथील धर्मांधांचे फावले आहे, हेच खरे !  

उत्तराखंडमध्ये संतप्त जमावाने लव्ह जिहाद्याला चोप देऊन त्याची धींड काढली !

लव्ह जिहाद्याने हिंदु तरुणींची अश्‍लील छायाचित्रे काढून त्यांना धमकावले !

मालेगाव येथे मसगा महाविद्यालयात मौलवीकडून हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न !

महाविद्यालयाला हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा अड्डा बनवणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! विविध माध्यमांतून हिंदूंच्या धर्मांतराचे उघडउघड षड्यंत्र रचले जात असल्याने धर्मांतरबंदी कायदा होणे अपरिहार्य आहे !

उत्तराखंडमध्ये मुसलमानांनांनी आयोजित केली आहे महापंचायत !

‘लव्ह जिहाद’चा विरोध म्हणून मुसलमान दुकानदारांना दुकाने खाली करण्याच्या धमकीचे प्रकरण

आसाममध्ये प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्‍या सिराजुल फरहाद याला अटक !

हिंदूंनी विरोध केला नसता, तर कारवाई झाली नसती का ? पोलीस स्वतःहून अशांवर कारवाई का करत नाहीत ?

(म्हणे) ‘भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून अखंड भारत झाला, तर मुसलमान पंतप्रधान होईल !’ – शोएब जमाई

‘अखंड भारता’कडे मुसलमान कोणत्या दृष्टीने पहातात, हे हिंदूंनी लक्षात घेण्यासारखे आहे. याचा विचार करूनच भारताला प्रथम हिंदु राष्ट्र करून देशात हिंदूंची स्थिती भक्कम करण्याची का आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

धुळे येथे १० सहस्रांहून अधिक हिंदूंचा ‘जनआक्रोश मोर्चा’ !

श्रीरामाच्या मूर्तीच्या विटंबनेच्या विरोधात हिंदूंची संघटित प्रतिक्रिया !

अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे मुलांच्या खेळातील भांडणातून धर्मांधांनी घडवली दंगल !

धर्मांध दंगल करण्यासाठी निमित्तच कसे शोधत आहेत, हेच यातून लक्षात येते. ‘सरकार दंगली घडवण्यासाठी फूस लावत आहे’, असे आरोप करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

हापुड (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान युवकाने चंडीदेवीच्या मंदिरात केले नमाजपठण !

हिंदूंमधील अतीसहिष्णु वृत्तीमुळेच कुणीही येतो आणि त्यांची तीर्थस्थळे भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो. कुणी हिंदू एखाद्या मशिदीत अशा प्रकारे मंत्रपठण किंवा आरती करण्याचा कधी विचारतरी करू शकतो का ?

लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथे धर्मांधाने ठेवले टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे ‘स्टेटस’

महाराष्ट्रात औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे उघडपणे उदात्तीकरण करण्याच्या घडलेल्या या घटना, म्हणजे हिंदूंचे दमन करून दंगली भडकवण्याचे जिहाद्यांचे हे सुनियोजित षड्यंत्रच ! सरकारने अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घातला पाहिजे !