विश्वामित्र ऋषींविषयी अश्लाघ्य विधान केल्याच्या प्रकरणी सरवर चिश्ती यांच्याकडून क्षमायाचना !
हिंदूंच्या ऋषि-मुनींविषयी अश्लाघ्य वक्तव्य करणार्यांना कारागृहात डांबले पाहिजे; मात्र राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता असल्यामुळे तेथील धर्मांधांचे फावले आहे, हेच खरे !