नूतनीकरण केलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा ११ फेब्रुवारीला लोकार्पण सोहळा ! – सुभाष फळदेसाई, पुरातत्वमंत्री

गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व असलेल्या मंदिराच्या जीर्णाेद्वाराचे काम करतांना मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व आणि पावित्र्य जपून ठेवण्यात आले आहे.

मंदिरांना ऊर्जितावस्‍था हवी !

‘हिंदु हित की बात करेगा, वहीं देश में राज करेगा’च्या ऐवजी ‘जो हिंदु हित का काम करेगा वहीं देश में राज करेगा’, असा नारा देण्‍यात येऊ लागला आहे. त्‍या हिंदुहिताच्‍या कामामध्‍ये मंदिरांच्‍या संदर्भातील कामे पहिल्‍या क्रमांकावर असणे आवश्‍यक झाले आहे. असे झाले तर भारत जगाचा विश्‍वगुरु होण्‍यास वेळ लागणार नाही !

बालविवाहविरोधी मोहीम !

आसाममध्‍ये जनहितार्थ मोहिमांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता अशा मोहिमा भारतभर राबवणे आवश्‍यक आहे. ‘मोहीम कोण राबवतो ? आणि ती कशा प्रकारे राबवली जाते ?’, यावर त्‍याचे यशापयश अवलंबून असते. आसाममधील बालविवाहविरोधी मोहिमेतून हेच शिकायला मिळते !

महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषद : मंदिर संस्‍कृतीच्‍या म्‍हणजेच धर्माच्‍या रक्षणाचे व्‍यासपीठ !

महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषद आयोजित करण्‍यामागची भूमिका, मंदिर सरकारीकरणाची स्‍थिती आणि मंदिरांचे संघटन उभे करण्‍याची आवश्‍यकता यांविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी मांडलेली भूमिका या लेखाद्वारे देत आहोत.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या उपस्थितीत ५० सहस्र धारकर्‍यांचा हलाल उत्पादने न घेण्याचा निर्धार

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारातीर्थ यात्रेत मनोज खाडये यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दैनिक ‘सनातन प्रभात’चे कर्तव्यदक्ष आणि उत्कृष्ट वार्तांकन करणारे पत्रकार प्रीतम नाचणकर यांचा ‘विशेष पुरस्कार’ देऊन सन्मान !

‘सनातन प्रभातचे वार्तांकन राष्ट्र-धर्मासाठी समर्पित आहे, हे आपल्या सर्वांना लक्षात येत आहे. राष्ट्र-धर्मविषयी जागृती करण्यातही ‘सनातन प्रभात’चे मोठे योगदान आहे’, असे आयोजकांनी या वेळी सांगितले.

राष्ट्रपती भवनातील ‘मुघल गार्डन’चे नाव आता ‘अमृत उद्यान’ !

राष्ट्रपती भवनाच्या परिसरात बनवलेल्या ‘मुघल गार्डन’चे नाव पालटून आता ‘अमृत उद्यान’ करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हे उद्यान ३१ जानेवारीपासून २६ मार्चपर्यंत सर्वसामान्यांसाठी उघडण्यात येणार आहे.

मंदिरे धार्मिक लोकांकडे का सोपवू नयेत ?  – सर्वोच्च न्यायालय

देशभरातील मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयानेच पुढाकार घ्यावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्यासह २० जणांची निर्दोष मुक्तता !

या निर्दोष व्यक्तींना गेल्या ९ वर्षांत जे काही भोगावे लागले, त्याला उत्तरदायी कोण ? त्यांना झालेल्या मनस्तापाची भरपाई कधी होऊ शकेल का ?

मध्यप्रदेशातील सरकारी शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत, वेद आणि उपनिषद शिकवले जाणार !

मध्यप्रदेशातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय !