पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या उपस्थितीत ५० सहस्र धारकर्‍यांचा हलाल उत्पादने न घेण्याचा निर्धार

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारातीर्थ यात्रेत मनोज खाडये यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दैनिक ‘सनातन प्रभात’चे कर्तव्यदक्ष आणि उत्कृष्ट वार्तांकन करणारे पत्रकार प्रीतम नाचणकर यांचा ‘विशेष पुरस्कार’ देऊन सन्मान !

‘सनातन प्रभातचे वार्तांकन राष्ट्र-धर्मासाठी समर्पित आहे, हे आपल्या सर्वांना लक्षात येत आहे. राष्ट्र-धर्मविषयी जागृती करण्यातही ‘सनातन प्रभात’चे मोठे योगदान आहे’, असे आयोजकांनी या वेळी सांगितले.

राष्ट्रपती भवनातील ‘मुघल गार्डन’चे नाव आता ‘अमृत उद्यान’ !

राष्ट्रपती भवनाच्या परिसरात बनवलेल्या ‘मुघल गार्डन’चे नाव पालटून आता ‘अमृत उद्यान’ करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हे उद्यान ३१ जानेवारीपासून २६ मार्चपर्यंत सर्वसामान्यांसाठी उघडण्यात येणार आहे.

मंदिरे धार्मिक लोकांकडे का सोपवू नयेत ?  – सर्वोच्च न्यायालय

देशभरातील मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयानेच पुढाकार घ्यावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्यासह २० जणांची निर्दोष मुक्तता !

या निर्दोष व्यक्तींना गेल्या ९ वर्षांत जे काही भोगावे लागले, त्याला उत्तरदायी कोण ? त्यांना झालेल्या मनस्तापाची भरपाई कधी होऊ शकेल का ?

मध्यप्रदेशातील सरकारी शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत, वेद आणि उपनिषद शिकवले जाणार !

मध्यप्रदेशातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय !

तुम्ही मला साथ द्या, मी हिंदु राष्ट्र बनवेन !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे हिंदूंना आवाहन ! ‘तुम्ही मला साथ द्या, मी हिंदु राष्ट्र बनवेन’, अशी घोषणा येथील बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या रायपूर येथील दरबारमध्ये केली.

गोवा : आध्‍यात्मिक केंद्र !

‘आध्‍यात्मिक केंद्र !’ बनवण्यासाठी धार्मिक संस्‍था, संप्रदाय यांचेही साहाय्‍य घेण्‍यासाठी सरकारने प्रयत्न करावा. त्‍त्‍याचा आध्‍यात्मिक स्‍तरावर देशातील प्रत्‍येक हिंदूला लाभ होईल. गोव्‍याची होत असलेली अपकीर्ती पुसून गोव्‍याची खरी ओळख देशाला आणि जगाला समजेल.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आवश्यकता ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

‘तुमच्या हिंदु राष्ट्राची कल्पना काय आहे. यात मुसलमान, शीख, ख्रिस्ती असतील का ?’ या प्रश्‍नाच्या उत्तरात धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, आमचे लक्ष्य ‘रामराज्य स्थापन करणे’, हे आहे.

छत्तीसगडमध्ये १ सहस्र १०० ख्रिस्ती मूळ हिंदु धर्मात परतले !

भाजपचे नेते प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी गंगेच्या पाण्याने पाय धुवून सर्वांना हिंदु धर्मात परत आणले.