हिंदूंच्या पुनरुत्थानासाठी आयोजित ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मधील उद्बोधक विचार !

राजकारणाविषयी असलेली उदासीनता ही हिंदूंमध्ये सामान्य आहे. यातून महाभारताच्या काळात अगदी अर्जुनसुद्धा सुटलेला नाही. युद्धाच्या ऐन मोक्यावर अर्जुन त्याच्या हातातील शस्त्रे खाली ठेवणार होता. त्याला वाटले की, राजकारण हे अप्रासंगिक आहे. त्याच्या मनात याविषयी भ्रम निर्माण झाला.

हिंदु पुनरुत्थानाच्या ध्येयाने प्रेरित ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये हिंदुत्वनिष्ठांनी मांडलेले जाज्वल्य विचार !

भूतकाळातील कृतींमुळे राष्ट्र कमकुवत होत नाही, तर ‘पुढील पिढ्यांना त्याविषयी कसे शिकवले जाते’, यावरून राष्ट्राची जडणघडर होत असते, असे उद्गार लेखक आणि स्वराज्य वृत्तसंस्थेचे सल्लागार संपादक श्री. आनंद रंगनाथन् यांनी काढले.

World Hindu Congress: सनातन धर्माचा द्वेष करणार्‍यांचा अधिक प्रभावीपणे सामना करण्याचा संकल्प !

‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’चा समारोप
वर्ष २०२६ मध्ये मुंबईत होणार चौथी परिषद !

‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’च्या विविध सत्रांत हिंदुत्वनिष्ठांनी मांडलेले उद्बोधक विचार !

‘ऑप इंडिया’ या हिंदुत्वनिष्ठ वृत्तसंकेतस्थळाच्या मुख्य संपादिका नूपुर शर्मा यांनी ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ला संबोधित केले. त्यांनी वर्ष २०२१ मध्ये बंगाल विधानसभेच्या निवडणुकांनंतर झालेल्या भयावह हिंसाचारावर प्रकाश टाकला.

धर्माची पुनर्स्थापनाच जग आणि मानवता यांना वाचवू शकेल ! – माता अमृतानंदमयी देवी

जगात सर्वत्र ‘अम्मा’ म्हणून भक्तीभावाने संबोधल्या जाणार्‍या माता अमृतानंदमयी देवी यांनी २६ नोव्हेंबर या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’च्या शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात मार्गदर्शन केले.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांना सशक्त करणे, ही काळाची आवश्यकता ! – दत्तात्रेय होसाबळे, सरकार्यवाह, रा.स्व.संघ

हिंदुत्वनिष्ठ संघटनांना सशक्त करणे, ही काळाची आवश्यकता असून यासाठी समन्वय, परस्पर सहयोग, माहितीची आदान-प्रदान आदी आवश्यक आहे. हिंदु संस्कृतीने जगाला प्रचंड प्रमाणात योगदान दिले आहे.

‘हिंदुत्व’ शब्दासाठी ‘हिंदुइझम्’ या शब्दाचा होणारा वापर रोखणार !

‘हिंदुत्व’ शब्दाला इंग्रजीत ‘हिंदुइझम्’ असा शब्द वापरणे, हा हिंदुत्वाच्या चांगुलपणावर आक्रमणासारखा आहे. ‘हिंदुत्वा’ला ‘हिंदुनेस’ असेही म्हटले जाऊ शकते’, असा प्रस्ताव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये संमत करण्यात आला.

अशांत जगाने शांतता स्थापन करण्यासाठी हिंदु मूल्यांतून प्रेरणा घ्यावी ! – श्रेथा थाविसिनी, थायलंडचे पंतप्रधान

हिंदु धर्माची महानता थायलंडच्या पंतप्रधानांना कळते; मात्र भारतातील ढोंगी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, नास्तिकतावादी यांना कळत नाही, ही वस्तूस्थिती आहे !

आम्ही ‘धर्म विजया’वर विश्‍वास ठेवतो ! – प.पू. सरसंघचालक

आम्ही ‘धन विजय’ आणि ‘असुर विजय’ अनुभवला आहे. पैसा जिंकणे म्हणजे वस्तूंमधून मिळणारा आनंद; पण यात हेतू योग्य नाही. हे आत्मकेंद्रित असल्यासारखे आहे.

माता अमृतानंदमयी, प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, योगी आदित्यनाथ आदी मान्यवर बँकॉकमध्ये होणार्‍या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ला संबोधित करणार !

२४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत येथे ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय वैचारिक मेळाव्यासाठी जगभरातील विविध क्षेत्रांत कार्यरत हिंदूंना निमंत्रित करण्यात आले आहे.