Siddaramaiah : म. गांधी यांच्यासारख्या श्रेष्ठ हिंदूची हत्या करणारे हिंदु धर्माविषयी बोलतात ! – सिद्धरामय्या
कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची संघ आणि भाजप यांच्यावर टीका !
कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची संघ आणि भाजप यांच्यावर टीका !
हिंदु राष्ट्र, ब्राह्मण यांच्याविषयी पोटशूळ उठणारे प्रा. शाम मानव जिहादी आतंकवाद्यांच्या ‘गझवा-ए-हिंद’च्या कटाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
बिलासपूर (छत्तीसगड) येथील सरकारी शाळेतील घटना !
मंड्या (कर्नाटक) येथील केरागाडू गावातील घटना
विरोध करणार्या गावकर्यांवर केला लाठीमार !
हिंदु धर्मात जन्म घेऊनही सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा सातत्याने बोलणारे असो कि अशी घातक भाषा बोलणार्यांना साथ देणारे आणि मतदान करणारे असोत, हे सारे जण अपघाताने जन्मलेले हिंदू आहेत. असे म्हणतात की, घराबाहेरील १०० शत्रूंपेक्षा घरातील एकच शत्रू अधिक घातक असतो.
श्रीराममंदिर बांधल्यानंतर हिंदूंना निवांत बसून चालणार नाही, तर देशात हिंदु राष्ट्र स्थापन करून धर्मांधांवर वचक निर्माण करणे आवश्यक आहे, हेच यातून दिसून येते. हिंदू आताच जागृत होऊन संघटित झाले नाहीत, तर पुन्हा एकदा नवीन बाबर जन्माला येईल !
अयोध्येत श्रीराममंदिर उभे राहिले असले, तरी देशात रावणरूपी असुरांचा प्रभाव कायम आहे. अशांना ताळ्यावर आणण्यासाठी देशात हिंदु राष्ट्राची, रामराज्याची आवश्यकता आहे. यासाठी आता हिंदूंनी कटीबद्ध होणे आवश्यक आहे !
असे आहे, तर अधिवक्ता धवन यांना पोटशूळ का उठतो ? भारताचे इस्लामिस्तान व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे का ?
‘म. गांधी यांचा राम म्हणजे काय ?’, हे आधी काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे ! कारण हिंदूंचा ‘राम’ रावणासह असंख्य असुरांचा वध करून जनतेचे रक्षण करणारा आहे !
पाकिस्तानने भारताच्या लोकशाहीची चिंता करण्याऐवजी स्वतःच्या देशाच्या लोकशाहीची आधी काळजी करावी !