(म्हणे) ‘भाजपने पसरवलेल्या विषामुळे देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला आहे !’ – Samajwadi Party MP Javed Ali
काश्मीरमध्ये साडेचार लाख हिंदूंना विस्थापित होण्यामागे तेथील बहुसंख्य मुसलमानांना कुणी विष पाजले होते ?, हे जावेद अली सांगतील का ?
काश्मीरमध्ये साडेचार लाख हिंदूंना विस्थापित होण्यामागे तेथील बहुसंख्य मुसलमानांना कुणी विष पाजले होते ?, हे जावेद अली सांगतील का ?
राजकीय अपयश आणि न्यून होणारा स्वतःचा जनाधार लपवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् हिंदु नेते यांना असे हिंदुद्रोही सातत्याने लक्ष्य करतात. विकास लवांडे यांची वक्तव्ये म्हणजे प्रसिद्धीसाठी आणि हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी रचलेले षड्यंत्रच आहे, हे सूज्ञ जनता ओळखून आहे.
ममता बॅनर्जी यांचे राज्य असतांना त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारही नोंद केली जात नव्हती, यावरून तेथे हुकूमशाही राज्य चालू होते, हे लक्षात येते !
वक्फ मंडळाची भूमी १ लाख एकरहून अधिक आहे; मात्र दुसरीकडे मंदिरांची इनामी भूमी विकण्यासाठी कायदा केला जात आहे. आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहोत. आम्ही हिंदुत्वनिष्ठ सरकारच्याच बाजूने मतदान करतो; परंतु हिंदूंनी ज्या कारणासाठी तुम्हाला मते दिली आहेत, त्या हिंदूंच्या भावना सरकारने जपायला हव्या.
लिंगायत समाजाच्या अन्य मठाधिपतींना हे मान्य आहे का ? ते या विधानाचा विरोध करणार आहेत का ? लिंगायत समाजातील लोक याचा विरोध करणार आहेत का ? असे प्रश्न उपस्थित होतात !
काँग्रेसची राजवट म्हणजे पाकिस्तानी राजवट असल्याने तिला हटवल्याविना हिंदूंना चांगले दिवस येणार नाहीत, हे बंगालमध्ये सध्या दिसून येत आहे. आता कर्नाटकातील हिंदूंनीही जागे होण्याची आवश्यकता आहे !
अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी ही अवमान याचिका प्रविष्ट केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलिसांनी स्टॅलिन यांच्यावर कारवाई केली नाही, असा दावा केला आहे. या प्रकरणावर १९ मे या दिवशी सुनावणी केली जाणार आहे.
उदयनिधी यांनी यापूर्वीही सनातनच्या विरोधात विधाने केली असल्याने त्यांची मानसिकता जगाला ठाऊक झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या स्पष्टीकरणाला काहीच अर्थ नाही !
विधानसभेत किंवा लोकसभेत सनातनविरोधी वक्तव्य करणार्यांवर कारवाई करण्याचा कायदा करणे आवश्यक !
जर हिंदु नेत्याने ‘तमिळनाडूतून इस्लामला बाहेर काढले पाहिजे किंवा इस्लाम बाहेर गेला आहे’, असे विधान केले असते, तर संपूर्ण देशात आगडोंब उसळला असता; मात्र हिंदूंना कुणीही टपली मारली, तरी ते ‘संयम’ बाळगतात, हेच यानंतर दिसून आले ! हिंदूंनी अशा घटनांत वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !