Thalapathy Vijay CAA : (म्हणे) ‘तमिळनाडू सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करू नये !’ – अभिनेते विजय थलपती
ज्या विषयाचा आपल्याला अभ्यास नाही, त्याविषयी अनावश्यक विधाने करू नयेत, हे विजय थलपती यांना कुणी तरी सांगायला हवे !
ज्या विषयाचा आपल्याला अभ्यास नाही, त्याविषयी अनावश्यक विधाने करू नयेत, हे विजय थलपती यांना कुणी तरी सांगायला हवे !
द्रमुकचा वैचारिक आतंकवाद संपवण्यासाठी तमिळनाडूसह भारतभरात परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
आर्थिक दिवाळे वाजलेल्या देशाच्या जनतेने केलेल्या अशा वक्तव्यांकडे कोण लक्ष देणार ? अन्य देशांकड भीक मागणार्या पाकिस्तानच्या जनतेने आधी स्वतःच्या पायावर उभे रहावे आणि मग भारताला दरडावून दाखवावे !
रावणाचाही श्रीरामावर विश्वास नव्हता, तेथे ए. राजा यांचा विश्वास नसेल, तर हिंदूंना काही समस्या नाही ! नाहीतरी द्रमुक नास्तिकतावादीच आहे !
तोंड आहे म्हणून काहीही बरळणारे तृणमूल काँग्रेसचे आमदार !
ए. राजा यांनी पूर्वी सनातन धर्माला एड्स आणि कुष्ठरोग म्हटले होते !
मिझोराम विद्यार्थी संघटनेची मणीपूरच्या मुख्यमंत्र्यांना धमकी !
भारत सरकारने लव्ह जिहादला राष्ट्रीय समस्या घोषित करून या समस्येला न मानणार्यांवरही कठोर कारवाई करावी. असे केले, तरच जिहाद्यांचे समर्थन करणार्यांवर जरब बसेल !
हिंदूंच्या मंदिराला मशिदीत रूपांतरित करण्यात आल्या असतांना त्या पुन्हा हिंदूंना सोपवण्याऐवजी ‘माझे ते माझे आणि तुझेही माझे’ अशा वृत्तीचे धर्मांध !
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असल्याने सरकारने अशांवर कठोर कारवाई करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !