NCERT Maratha-Sikh History : एन्.सी.ई.आर्.टी. समाजशास्त्राच्या पुस्तकात आता मराठा आणि शीख राजवटींची विस्तृत माहिती !
ही नवीन पुस्तके शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाणार आहेत.
ही नवीन पुस्तके शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाणार आहेत.
हे इतिहासाचे ‘भगवेकरण’ नसून इतिहासाचे झालेले ‘हिरवेकरण’ हटवून सत्य इतिहास सांगण्याचा प्रयत्न आहे. हा प्रारंभ आहे, अजून पुष्कळ गोष्टींची माहिती देणे शेष आहे, असेच म्हणावे लागेल !
शालेय पाठ्यपुस्तकांतून भारतीय इतिहासाचे केले गेलेले विकृतीकरण हे स्वतंत्र भारतातील हिंदुविरोधी वैचारिक आतंकवादाचे सर्वांत मोठे षड्यंत्र आहे. याचा पर्दाफाश करणारा हा चित्रपट पहाणे आणि आपल्या मुलांनाही तो दाखवणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्म नि राष्ट्र कर्तव्य आहे !
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इयत्ता ७ वीच्या पुस्तकातील मोगल आणि त्यांची राजवट यांच्याशी संबंधित धडे सरकारने वगळले.
भारतीय ‘हिंदी’ऐवजी विदेशी ‘इंग्रजी’ची गुलामगिरी करणारे केरळचे साम्यवादी शिक्षणमंत्री विद्यार्थ्यांपुढे काय आदर्श ठेवत आहेत, हे लक्षात घ्या !
आक्रमकांचा उदोउदो करणारा इतिहास पुसून हिंदु राजांच्या शौर्याचे धडे तरुण पिढीला देणे आवश्यक आहे. हिंदु समाजाने या मागणीला व्यापक समर्थन देणे आवश्यक ! हिंदु विधीज्ञ परिषदेने केलेल्या या मागणीनिमित्त तिचे अभिनंदन !
एन्.सी.ई.आर्.टी. आणि एस्.सी.ई.आर्.टी. यांना मद्रास उच्च न्यायालयाचे निर्देश
यांतर्गत इयत्ता नववीपासून अकरावीपर्यंतचे गुण बारावीच्या निकालात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे.
अभ्यासक्रमाचे ‘भगवेकरण’ होत असल्याचे आरोप फेटाळले !
देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने पाश्चात्त्य शिक्षणावर आधारित अभ्यासक्रम लागू केला. या अभ्यासक्रमात नैतिक मूल्यांना स्थान नसल्यामुळेच सद्यःस्थितीत समाजाचे झालेले अध:पतन हे काँग्रेसचे पाप आहे. याला छेद देऊन भारतीय संस्कृतीवर आधारित अभ्यास लागू करण्याचा सरकारचा निर्णय स्तुत्य आहे !