NCERT च्या नवीन पुस्तकात गझनीने केलेल्या हिंसाचारांची माहिती अंतर्भूत !
एन्.सी.ई.आर्.टी. आता खर्या अर्थाने सत्य इतिहास मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहे, असेच म्हणावे लागेल ! हा चांगला पालट आहेत. यात आणखी सुधारणा होण्याला जागा आहे !
एन्.सी.ई.आर्.टी. आता खर्या अर्थाने सत्य इतिहास मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहे, असेच म्हणावे लागेल ! हा चांगला पालट आहेत. यात आणखी सुधारणा होण्याला जागा आहे !
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी या निर्णयाचे समर्थन केले. ते म्हणाले की, एन्.सी.ई.आर्.टी.ने योग्यच केले. मी स्वतः पाहिलेले नाही; पण जर त्याने तसे केले असेल, तर माझ्याकडून त्याचे आभार.
अशा प्रकारचे विधान करून ओवैसी भारतियांना मूर्ख समजतात का ? या विधानावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहातच डांबले पाहिजे !
फाळणीसाठी काँग्रेस, जिना आणि माऊंट बॅटन दोषी असल्याचा उल्लेख
असे हिंदुद्वेषी पत्रकार सातत्याने हिंदूंचे खच्चीकरण करत जिहादी, ढोंगी निधर्मीवादी, धर्मांध आदींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असतात. सरकारने अशांवर ठोस कारवाई करणे आवश्यक आहे !
ही नवीन पुस्तके शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाणार आहेत.
हे इतिहासाचे ‘भगवेकरण’ नसून इतिहासाचे झालेले ‘हिरवेकरण’ हटवून सत्य इतिहास सांगण्याचा प्रयत्न आहे. हा प्रारंभ आहे, अजून पुष्कळ गोष्टींची माहिती देणे शेष आहे, असेच म्हणावे लागेल !
शालेय पाठ्यपुस्तकांतून भारतीय इतिहासाचे केले गेलेले विकृतीकरण हे स्वतंत्र भारतातील हिंदुविरोधी वैचारिक आतंकवादाचे सर्वांत मोठे षड्यंत्र आहे. याचा पर्दाफाश करणारा हा चित्रपट पहाणे आणि आपल्या मुलांनाही तो दाखवणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्म नि राष्ट्र कर्तव्य आहे !
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इयत्ता ७ वीच्या पुस्तकातील मोगल आणि त्यांची राजवट यांच्याशी संबंधित धडे सरकारने वगळले.
भारतीय ‘हिंदी’ऐवजी विदेशी ‘इंग्रजी’ची गुलामगिरी करणारे केरळचे साम्यवादी शिक्षणमंत्री विद्यार्थ्यांपुढे काय आदर्श ठेवत आहेत, हे लक्षात घ्या !