संपादकीय : करावे तसे भरावे !
चेतावणी मिळूनही निष्क्रीय राहिल्याने शेकडो नागरिकांच्या मृत्यूसाठी उत्तरदायी असलेल्या केरळ सरकारवर केंद्र सरकार कारवाई कधी करणार ?
चेतावणी मिळूनही निष्क्रीय राहिल्याने शेकडो नागरिकांच्या मृत्यूसाठी उत्तरदायी असलेल्या केरळ सरकारवर केंद्र सरकार कारवाई कधी करणार ?
शासकीय व्यवस्थेने वेळीच सावध रहाणे अत्यावश्यक आहे, अन्यथा भविष्यात गंभीर नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल, अशी सूचक चेतावणी ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी दिली आहे.
पुणे येथील ज्योतिषी श्री. सिद्धेश मारटकर यांनी १ ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणार्या घटनांविषयी भविष्य वर्तवले आहे.
महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अनागोंदी आणि जनताद्रोही कारभार ! दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला ‘कार्यवाहीविषयी जिल्हा प्रशासनाकडून माहिती मागवावी लागेल’, असे उत्तर मिळाले !
आतापर्यंत १ सहस्र ५९२ नागरिकांना ढिगार्याखालून बाहेर काढल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.
वायनाडमध्ये अतीवृष्टीनंतर झालेल्या भूस्खलनामुळे मृतांची संख्या आता १६५ वर पोचली आहे. २२० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.
४०० हून अधिक लोक ढिगार्याखाली अडकल्याची शक्यता
कोल्हापूर शहरात अनेक उपनगरांमध्ये पाणी असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मांगूर फाट्याजवळ पाणी आल्याने एकेरी वाहतूक चालू होती.
बेकायदेशीर ग्रंथालयामध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी दगावले
कृष्णा नदीची पाणीपातळी ४० फूट ३ इंच, तर मिरज येथील कृष्णा घाटावर नदीची पातळी ५२ फूट ४ इंच पोचली आहे. काळजी म्हणून सैन्याची एक तुकडी सांगली येथे आली आहे, तसेच नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.